पालघर येथील साधूंचे हत्या प्रकरण

मुंबई – पालघर येथील साधूंच्या हत्याकांडाचे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (‘सीबीआय’कडे) देण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. गडचिंचले (पालघर) या गावात २ वर्षांपूर्वी जमावाने २ साधूंची ठेचून हत्या केली होती. राज्याचा गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) याचे अन्वेषण करत होता. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी भाजपने केली होती. त्यानुसार नव्या शासनाने वरील निर्णय दिला.
पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास CBI करणार; महाराष्ट्र सरकारची मान्यता
https://t.co/7k9GDMXt6Y@ramkadam #PalgharNews #sadhuhatyakand #cbinews #MaharashtraGovernment #affidavit— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) October 11, 2022
आधीच्या सरकारला जमले नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले ! – आचार्य तुषार भोसले, आध्यात्मिक आघाडी प्रमुख, भाजप
जे आधीच्या सरकारला जमले नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले. या निर्णयामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या धर्माप्रती किती जागरूक आहेत, हे हिंदूंना समजले.
राजापूरच्या लोकप्रतिनिधींचा लवकरच होणार ‘हिवरे बाजार’ अभ्यास दौरा ! – संतोष गांगण
जिल्ह्यात ६.०७ लाख रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त !
देवीच्या चांदीच्या मुकुटाची चोरी !
मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ मिळणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Vinod Kashyap Murder : देहराडून (उत्तराखंड) येथे भाजपचे नेते विनोद कश्यप यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ५ मुसलमानांना अटक
Muslims Oppose : (म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण नाही, तर योग दिन का ?’