ठाणे, २९ जून (वार्ता.) – येथील पाचपखाडी भागातील अहिरे चाळीची अंदाजे ३० फूट लांबी आणि ५ फूट उंची असलेली सुरक्षा भिंत चारचाकी वाहनावर पडली. २८ जूनच्या रात्री १० वाजताच्या सुमारास ही घडली. या घटनेत भगवान मस्के (वय ५२ वर्षे) यांच्या पायाला दुखापत झाली आहे. पडलेल्या भिंतीचा मलबा रस्त्याच्या एका बाजूला केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. घायाळ झालेल्या अन्य व्यक्तींवर उपचार चालू आहेत.
ठाणे येथे संरक्षक भिंत कोसळून एक जण घायाळ !
नूतन लेख
- कडब (कर्नाटक) येथे लाखो रुपयांच्या चोरीच्या प्रकरणी २ चोरांना अटक
- सातारा येथे झाडे नष्ट करणार्यांविरुद्ध २ गुन्हे नोंद !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नैराश्यातून १४ वर्षांच्या मुलीची घरी आत्महत्या !; गडचिरोली येथे चकमकीत नक्षलवादी पळून गेले !…
- पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ५६ टी.एम्.सी. पाणीसाठा !
- सातारा पोलिसांकडून २२ सराईत गुन्हेगारांची अवैध घरे भुईसपाट !
- पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या जंगलामध्ये वणव्यांचे प्रमाण वाढले