
कोल्हापूर, ९ एप्रिल (वार्ता.) – मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेले आक्रमण हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे. माध्यमांना या घटनेची माहिती होती; मात्र पोलिसांना हे कळू शकत नाही, हे आश्चर्यकारक आहे. राजकारणात राजकीय व्यक्तीच्या घरावर चालून जाणे हे योग्य नाही, मग ते कोणत्याही पक्षाचे असू देत. एकूणच या सर्व प्रकरणाचे अन्वेषण व्हायला हवे, पोलिसांचेही अन्वेषण व्हायला हवे, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
पुणे महापालिका समान आणि पुरेसे पाणीपुरवठा योजनेची ‘श्वेतपत्रिका’ काढणार का ?
आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर कार्यवाही करावी !
खंडणी मागितल्याने ‘क्रेडिट सोसायटी’च्या संचालकांवर गुन्हा नोंद !
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही