स्वामी विवेकानंदांच्या मनातील मातृभूमीप्रतीचा उत्कट भाव !

स्वामी विवेकानंद

‘पाश्चात्त्य देशात येण्यापूर्वी मी भारतभूमीवर प्रेम करत होतो. आता मात्र भारतभूमीवरील धुळीचा कणही मला पवित्र आहे. भारत माझ्या दृष्टीने तीर्थभूमी झाली आहे.’

– स्वामी विवेकानंद