
पुणे – संत ज्ञानेश्वर माऊलींचे विचार शाश्वत असून समाजाला या विचारांची आज आवश्यकता आहे. मानवकल्याणासाठी या विचारांचा प्रसार संपूर्ण विश्वात व्हावा, असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्या वेळी ते बोलत होते. तेव्हा त्यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. राज्यपालांनी मंदिर परिसराला भेट देऊन माहिती घेतली. pic.twitter.com/Cisv8RPvro
— Governor of Maharashtra (@maha_governor) November 29, 2021
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !