परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘समाजामध्ये अध्यात्माविषयी बोलणारे अनेक जण असतात. अनेक संत अध्यात्माच्या उच्च पातळीला पोचलेले असतात; परंतु इतरांना मार्गदर्शक करतांना ते बहुतांश तात्त्विक भागच सांगतात, उदा. ‘अहंचा त्याग केला की, संसारातील लाभ-हानी सहजतेने स्वीकारता येते.’ यामध्ये समाजाला ‘अहंचा त्याग करण्यासाठी नेमके काय करावे ?’ यासारख्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.
याउलट सनातनच्या संतांचे लिखाण आणि मार्गदर्शन साधनेच्या स्तरावर नेमकेपणाने कोणती कृती का आणि कशी करावी, हे स्पष्ट करणारे असते. ते कार्यकारणभावासह उपाय सांगणारे असते. यामुळेच आज सनातन संस्थेतील साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होत आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)
अन्य धर्मियांचे ध्येय आणि हिंदूंचे ध्येय यांतील भेद !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
बाह्य आणि अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश, ‘भारत’ !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ