
नगर – एस्.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभर एस्.टी. कर्मचार्यांचा संप चालू आहे. घरी उपोषणाला बसलेले विजय राठोड नगर शहरातील तारकपूर येथील संपातही सहभागी झाले होते. मिरावली पहाड येथे दर्शनासाठी गेल्यावर त्यांना त्रास झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती केल्यावर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मागील ५-६ दिवसांपासून त्यांनी अन्न घेतले नव्हते. दळणवळण बंदीच्या काळात ४ मास केलेल्या कामाचा त्यांना मोबदलाही मिळाला नव्हता.
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
३७० कलम रहित करणे आणि श्रीराममंदिराची उभारणी, ही पंतप्रधान मोदी यांची महान कार्ये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
भायखळा आणि भिवंडी येथे ‘मराठी भाषा प्रशिक्षण केंद्र’ चालू करा ! – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष
भेसळ आणि दराच्या वादात गुर्हाळ व्यवसाय संकटात !