चीन सरकारने नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याचा आदेश दिल्याचे प्रकरण
भारतात पुढे येणार्या आपत्काळात अत्यावश्यक वस्तूंसाठी अशीच गर्दी झाल्यास आश्चर्य वाटू नये !

बीजिंग (चीन) – चीन सरकारने कोरोनाचा संभाव्य धोका असल्याचे सांगत काही दिवसांपूर्वी चिनी नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवण्याचे आदेश दिला होता. तेव्हापासून चीनमधील बहुतांश शहरांतील मोठ्या बाजारांमध्ये लोकांच्या रांगा लागल्या आहेत.
The #Chinese government has told #families to keep daily #necessities in stock in case of #emergencies, after #COVID19 #outbreaks and unusually #heavyrains that caused a #surge in vegetable #prices raised concerns about supply #shortages.
Read More: https://t.co/5XqmX8XIve
— MAJALLA (@the_majalla) November 2, 2021
लोक आवश्यकतेपेक्षा अधिक सामान खरेदी करू लागले आहेत. अचानक मागणी वाढल्याने बाजारांमध्ये टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी बाजारांत धक्काबुक्की, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याचा आदेश देण्यामागे चीन तैवानशी युद्ध करण्याच्या सिद्धतेत असल्याचा संशय आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !