
‘एकै साधे सब सधै । सब साधे सब जाय ।।’, हे संतवचन परमात्म्याच्या प्राप्तीविषयी आहे. ‘एका परमेश्वराची कृपा प्राप्त झाली की, सर्व साध्य होणारच आहे आणि अनेक गोष्टी साध्य करायचा प्रयत्न केल्यास काहीच साध्य होत नाही’, असा त्याचा अर्थ आहे. थोडक्यात हे वाक्य साधना केल्यानंतर मिळणार्या फळाच्या संदर्भात आहे. साधनेच्या प्रकारांच्या संदर्भात नाही.
‘एकै साधे सब सधै ।’ हे वचन ऐकून काही साधकांना वाटते की, केवळ व्यष्टी साधना केली की, सर्व साध्य होईल, तर काहींना ‘केवळ समष्टी साधना केली, तर सर्व साध्य होईल’, असा विचार येतो. प्रत्यक्षात तसे नाही, तर दोन्ही साधना एकत्र केल्याने शीघ्र आध्यात्मिक उन्नती होते; म्हणून गुरुकृपायोगानुसार साधनेत आपण अष्टांग साधना, म्हणजे आठ प्रकारची साधना सांगतो.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम रामनाथी, गोवा. (२०.९.२०२०)
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करतांना जीवनात घडणार्या कठीण प्रसंगांकडे साधना म्हणून कसे बघावे ?’, याविषयी देवाने साधिकेला सुचवलेले विचार !
आपलेपणाने आणि झोकून देऊन केलेली साधना अन् सेवा हीच गुरुकृपेचे द्वार उघडणारी गुरुकिल्ली ! – पू. शिवाजी वटकर
गुरूंच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !
आनंदसिंधु, प्रेमाचे आगर आणि धैर्याचा महामेरू असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘रुग्णाईत व्यक्तीने सतत नामजप केल्यास तिचे तीव्र प्रारब्ध हळूहळू न्यून होते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले