
मिरज, ३ ऑक्टोबर – मिरजेत सांगली महापालिकेकडून ‘आझादीका अमृतमहोत्सव’ कार्यक्रम पार पडला. या वेळी शाहीर देवानंद माळी यांनी त्यांच्या पथकासह देशाच्या स्वातंत्र्य संग्रामावर आधारित पोवाडा सादर केला. या निमित्ताने बालगंधर्व नाट्यगृहात स्वच्छता आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणार्या व्यक्ती-संस्था यांचा गौरव करण्यात आला. या वेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी सभापती निरंजन आवटी, नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर, सनातन संस्थेच्या साधिका आणि संस्कृत शिक्षिका सौ. संपदा पाटणकर, उपायुक्त चंद्रकांत आडके, आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत प्रास्ताविक डॉ. रवींद्र ताटे यांनी केले, तर सूत्रसंचालन दीपक चव्हाण यांनी केले.
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर