ही आहे सर्वपक्षीय शासनकर्त्यांची कारकीर्द ! जनतेला शिस्त न लावल्याचा गंभीर परिणाम ! – संपादक

मुंबई – मुखपट्टी न वापरणार्या ३३ लाख नागरिकांवर कारवाई करत ६६ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई महापालिका आणि पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. रस्त्यावर थुंकणार्या २७ लाख नागरिकांवर कारवाई करत ५५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल २०२० ते ७ ऑगस्ट २०२१ या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !