विज्ञानाने केलेल्या कथित प्रगतीमुळे पृथ्वीवरील वातावरणामध्ये विनाशकारी पालट झाला आहे, हे विज्ञानवादी कधी मान्य करणार ? – संपादक

नवी देहली – संयुक्त राष्ट्रांच्या ‘इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेन्ज’चा (‘आय.पी.सी.सी.’चा) ६ वा अहवाल ‘क्लायमेट चेंज २०२१ – दी फिजिकल सायन्स बेसिस’ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात भारताविषयी चेतावणी देतांना हिंदी महासागराच्या तापमानवाढीमुळे समुद्रपातळीत वाढ होऊन किनारपट्टीच्या सखल भागांमध्ये वारंवार तीव्र पूरपरिस्थिती उद्भवेल, असे म्हटले आहे.
#IPCCReport | The #IndianOcean, which includes the Arabian Sea and Bay of Bengal, has warmed faster than other oceans. #UnitedNationshttps://t.co/qwZO2rxU1f
— CNBC-TV18 (@CNBCTV18News) August 10, 2021
पृथ्वीचे तापमान वाढल्याने कुठले दुष्परिणाम जाणवतील, याविषयी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये येत्या काही दशकांत समुद्रपातळीत वाढ, वारंवार पूर, उष्णतेच्या लाटा, काही भागांत मुसळधार पाऊन आणि त्याच वेळी त्याच्याच जवळ असलेल्या भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती अशा घटनांमध्ये वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेते आताही मला भाजप आणि संघ यांची समर्थक ठरवत आहेत ! – Taslima Nasrin