|

नांदेड – येथे शीख समाजाच्या वतीने २९ मार्च या दिवशी काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ या धार्मिक मिरवणुकीला आडकाठी करणार्या पोलिसांवर जमावाने तलवारीने आक्रमण केले असून या प्रकरणामध्ये १४ पोलीस घायाळ झाले आहेत. पोलिसांवर तलवारीने आक्रमण होणे हे भयानक आहे ‘हा घडलेला प्रकार धक्कादायक आणि दुर्दैवी होता. पोलीस प्रशासन घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करेल’, असे आश्वासन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिले. या प्रकरणाविषयी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी पत्रकार परिषदेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्या वेळी ते बोलत होते.
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्याकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत