
‘आनंद स्वरूपाची अभिलाषा हेच भक्ती-ज्ञान आणि वैराग्य होय. यालाच ‘ध्यानयोग’ म्हणतात. ही आनंद स्वरूपाची एकमेव अनुभूतीच असावी. आनंद अनुभवाविना कोणत्याही वृत्तीचा उद्गम होऊ न देणे, हेच आत्मानात्मविवेकाचे कार्य आहे. आनंदमात्र स्थिती हीच खरोखर आत्मस्थिती होय.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : ‘श्रीधर संदेश’, ऑक्टोबर १९८९)
लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !