‘९.१२.२०२० या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले आणि कु. स्वाती गायकवाड यांच्यातील काव्यमय संभाषण वाचल्यावर देवाने मला सुचवलेल्या काव्यपंक्ती येथे दिल्या आहेत.

स्वातीताईसारख्या सहस्रो साधकांना गुरुमाऊली आपणच घडवले, ।
तरीही सर्वांचे श्रेय मात्र साधकांना दिधले ॥ १ ॥
प्रत्येक साधकाला अध्यात्मातील ‘अ, आ, इ’ शिकवले ।
देवा, आपणच सर्व करूनही नामानिराळे राहिलात ॥ २ ॥
साधकांना चराचरात ईश्वर पहायला शिकवले; ।
परंतु गुरुराया, ‘तेहतीस कोटी देवता आपल्याच चरणांमध्ये आहेत’ ।
हे अनुभवायला दिलेत ॥ ३ ॥
प्रत्येक साधकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले ।
गुरुमाऊली, कितीही जन्म घेतले, तरी गुरुऋण कसे फेडू आपले ॥ ४ ॥
गुरुमाऊली, तुम्ही जिंकलात, आम्ही हरलो’ ॥ ५ ॥
– अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, दापोली, रत्नागिरी. (९.१२.२०२०)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मोजावे लागणारे हे मूल्य !
समाधानी, आनंदी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा असलेले उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील डॉ. भूपाल भाऊ शेंडे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८८ वर्षे) !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
सद्गुरु (कै.) श्रीमती निर्मला दातेआजी यांची सेवा करत असतांना दाते कुटुंबियांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !