सांध्यांची काळजी प्रारंभीपासूनच घ्या !
उतारवयात सांधे दुखणे चालू झाले की, ‘संधीवाताचा त्रास चालू झाला’, असे आपण म्हणतो. ‘संधीवात’ या नावावरून आपल्याला लक्षात येईल की, सांध्यांच्या ठिकाणी वात दोषामुळे होणारा बिघाड !
उतारवयात सांधे दुखणे चालू झाले की, ‘संधीवाताचा त्रास चालू झाला’, असे आपण म्हणतो. ‘संधीवात’ या नावावरून आपल्याला लक्षात येईल की, सांध्यांच्या ठिकाणी वात दोषामुळे होणारा बिघाड !
एखादी माहिती हवी असेल, तर आपल्याला एका क्षणात ‘इंटरनेट’चा वापर करून ती लगेच मिळवता येते. असे कोणतेच क्षेत्र नाही की, ज्याविषयीची माहिती ‘इंटरनेट’वर मिळत नाही.
आज आपण डोकेदुखीची कारणे कोणकोणती असू शकतात ? ते समजून घेणार आहोत. यामुळे आपली डोकेदुखी नेमकी कशामुळे आहे, हे स्वतःचे स्वतःला अभ्यासता येईल. त्यामुळे लगेच डोकेदुखीची गोळी न घेता त्याच्या मुळाशी जाऊन उपाययोजना करण्याचे प्रयत्न होतील.
या काळात, शरिरात होणार्या या पालटांविषयी आपल्याला कल्पना असल्यास आपण त्या पालटांसाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सिद्ध होऊ शकतो. पर्यायाने स्त्रिया रजोनिवृत्तीच्या काळातही स्वतःचे आरोग्य अबाधित राखू शकतात !
आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सर्व गोष्टी त्वरित हव्या असतात. उदा. मुलांना भूक लागली की, आईचा पदार्थ बनवून होईपर्यंत धीर नाही, मग चटकन सिद्ध होणारा मॅगीसारखा पदार्थ मुलांना हवा असतो.
आपण ‘पुष्कळ, काहीही आणि कितीही खा अन् रात्री एक गोळी घेतली की, सकाळी पोट साफ’, अशा प्रकारच्या विज्ञापनांना भुलतो. आपल्या दिनचर्येत पालट करणे आणि त्यावर योग्य औषधोपचार करून घेणे आवश्यक आहे. इथे सविस्तर जाणून घेऊया.
रोगांशी लढण्याची आपल्या शरिराची क्षमता, म्हणजे रोगप्रतिकारक्षमता ! याविषयी कोरोना महामारीच्या काळात सर्व जणांमध्ये जागृती झाली; कारण कोरोना विषाणूचा रोगप्रतिकारक्षमता चांगली असणार्या व्यक्तीला फार त्रास झाला नाही.
सध्याच्या मुलांच्या आहारात पिष्टमय आणि स्निग्ध पदार्थ यांचे प्रमाण अधिक आढळते, म्हणजेच बेकरीचे पदार्थ, बिस्किटे इत्यादी. आज आपण आहारातील प्रत्येक घटक कसा महत्त्वाचा असतो, ते समजून घेणार आहोत.
१३ सप्टेंबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण मुलांचे आहार नियोजन असणे पुष्कळ महत्त्वाचे आहे, हे बघितले होते. आता आहार नियोजन करायचे, म्हणजे नेमके काय ? वयानुसार कोणता आहार मुलांना द्यावा ? हे आज बघणार आहोत.
‘सर्व पालक आपल्या पाल्याच्या आरोग्याविषयी जागृत असतातच; परंतु कधी अज्ञानामुळे किंवा अजाणतेपणी आपल्याकडून झालेल्या चुका या आपल्या मुलांच्या आरोग्यास बाधा आणणारे ठरते.