मधुमेही (डायबेटीक) रुग्णांनी लक्षात घ्यावयाची महत्त्वपूर्ण सूत्रे !

सध्या मधुमेह (डायबेटीस) होण्याचे प्रमाण पुष्कळ आहे. एकदा हा आजार झाला की, ‘आयुष्यभर गोळ्या, औषधे आली’, या ताणानेच बरेच जण हतबल होतात. आपली जीवनशैली ही आजाराशी जुळवून घेणारी ठेवली, तर मधुमेह होऊनसुद्धा दीर्घायुषी होता येईल.

अम्‍लपित्ताच्‍या त्रासासाठी जीवनशैलीत पालट करणे अत्‍यावश्‍यक !

सर्वांत महत्त्वाचा मुद्दा, म्‍हणजे रुग्‍ण आपल्‍या आहार विहारामध्‍ये काहीच पालट करत नाही. त्‍यामुळे अम्‍लपित्ताचा त्रास वारंवार होत रहातो. प्रारंभीला पित्त वाढवणारा आहार घेतल्‍यासच अम्‍लपित्ताचा त्रास होतो. कालांतराने काहीही खाल्ले, तरी अम्‍लपित्त व्‍हायला लागते !

झोप (निद्रा) : शरिराचा एक आधारस्‍तंभ !

आयुर्वेदामध्‍ये शरिराचे ३ आधारस्‍तंभ सांगितले आहेत आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य ! आतापर्यंतच्‍या लेखांमधून आपण प्रकृतीनुसार आहार कसा घ्‍यावा ? जेवणाचे नियम काय आहेत ?

दूध आणि दुग्‍धजन्‍य पदार्थ : त्‍याचे लाभ, समज अन् गैरसमज

बरेच पालक स्‍वतःच्‍या मुलांविषयी ‘डॉक्‍टर बघा ना, हा दूधच पित नाही. दूध प्‍यायले नाही, तर याला ‘कॅल्‍शियम’ कसे मिळणार ? याची हाडे मजबूत कशी होणार ? दात कसे मजबूत होणार ?’ अशा असंख्‍य काळजीचे विचार आणि तक्रारी घेऊन येतात.

केवळ स्‍वयंपाकघर नव्‍हे, हे तर एक औषधालयच !

१९ जुलै २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण धने, ओवा, लवंग, जायफळ,दालचिनी यांचे औषधी उपयोग वाचले. आजच्‍या अंतिम भागात काळी मिरी, बडीशेप, आले, सुंठ आदींसह अन्‍य पदार्थांची माहिती येथे देत आहे.       

केवळ स्‍वयंपाकघर नव्‍हे, हे तर एक औषधालयच !

१२ जुलै २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण मोहरी, जिरे, हिंग आणि हळद यांचे औषधी उपयोग वाचले. आजच्‍या लेखात धने, ओवा, लवंग, वेलची यांचे औषधी उपयोग येथे देत आहे.

केवळ स्‍वयंपाकघर नव्‍हे, हे तर एक औषधालयच !

आपण जे अन्‍नग्रहण करतो, त्‍या अन्‍नामध्‍ये जे जे घटक मिसळलेले असतात, त्‍यात कोणता ना कोणता औषधी उपयोग नक्‍कीच असतो; म्‍हणूनच आपली भारतीय पाककला ही आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने सर्वश्रेष्‍ठ आहे. हे घटक कोणते आणि त्‍यांचा औषधी उपयोग कसा करायचा ? हे आपण समजून घेणार आहोत.

आयुर्वेदानुसार ‘संतुलित आहारा’ची संकल्‍पना !

‘संतुलित आहार’ हा शब्‍द ऐकताच प्रथिने, पिष्‍टमय पदार्थ, असे शब्‍द आपल्‍या डोळ्‍यांसमोर येतात; परंतु आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने आपल्‍या आहारामध्‍ये ६ चवीचे (षड् रस) पदार्थ असतील, तर तो संतुलित आहार समजला जातो.

अपचन – एक दुर्लक्षित आजार

अजीर्ण किंवा अपचन हे सर्वांच्‍या परिचयाचे आहे; परंतु या आजाराकडे क्षुल्लक म्‍हणून दुर्लक्ष केले जाते. आयुर्वेदामध्‍ये पचनशक्‍तीतील बिघाड हे अनेक आजारांचे मूलभूत कारण ठरते. म्‍हणून त्‍याविषयी आपण आजच्‍या लेखामध्‍ये सविस्‍तर जाणून घेणार आहोत….

शरिराप्रमाणे मनाचेही लसीकरण करा !

नियमबद्ध रहाणे आणि धर्माचरण करणे, हेच आरोग्‍यमय अन् यशस्‍वी जीवन जगण्‍याचे उपाय आहेत; कारण नियमबद्ध राहिल्‍याने आपले शरीर निरोगी रहाते आणि धर्माचरण केल्‍याने आपल्‍या मनाचे आरोग्‍य चांगले रहाते.