५ सहस्र रुपयांची लाच घेतांना धुळे येथील मुख्याध्यापिका कह्यात !
लाचखोर मुख्याध्यापिकेच्या शाळेतील विद्यार्थीही भविष्यात भ्रष्टाचारी निपजले, तर आश्चर्य ते काय ?
लाचखोर मुख्याध्यापिकेच्या शाळेतील विद्यार्थीही भविष्यात भ्रष्टाचारी निपजले, तर आश्चर्य ते काय ?
शाळांकडे ना हरकत प्रमाणपत्र, संलग्नता प्रमाणपत्र आदी कागदपत्रे नसल्यास अशा शाळांवर आर्.टी.ई. २००९ च्या अनुषंगिक शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करून त्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आतापर्यंत नियंत्रण का ठेवले नाही, हे पहाणे आवश्यक !
शाळांच्या सकाळच्या वेळेमुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याने शाळांच्या वेळा पालटण्याची सूचना राज्याचे राज्यपाल ..
उपक्रमांमध्ये सहभाग घेणे, अभ्यास करणे, सर्व खेळांमध्ये भाग घेणे, शिक्षकांशी आदराने वागणे, विद्यार्थी मित्रांशी खेळीमेळीने वागणे इत्यादी गुणांमुळे त्याला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
गुजरातमध्ये हे शक्य होत असेल, तर अन्य राज्यांमध्ये आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत असणार्या शिक्षण संस्थांमध्येही हिंदु धर्मग्रंथ शिकवण्याचा निर्णय घेता येईल !
या निर्णयामुळे शिक्षणक्षेत्रातील काळा बाजार काही अंशी अल्प होईल, अशी आशा आहे !
शिक्षणाचे वाढते बाजारीकरण ही एक गंभीर समस्या होऊन बसली आहे. एका इंग्रजी शाळेने ‘नर्सरी’, म्हणजे बालवाडी आणि ‘ज्युनियर केजी’, म्हणजे छोटा गट यांचे प्रवेश शुल्क १ लाख ..
‘विद्यार्थ्यांना संस्कारक्षम घडवणे’, ही दिशा स्पष्ट असेल, तर परीक्षेचा ताण कुणालाच रहाणार नाही !
शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालकांचे समुपदेशन करण्यासाठी स्थापन केलेल्या ‘सखी सावित्री समिती’च्या कार्यामध्ये महिला आमदार यांना सामावून घ्यावे अशी सूचना उपसभापती नीलम गोर्हे यांनी केली होती.