पुणे येथे क्रीडा शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग !
असे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य काय घडवणार ?
असे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य काय घडवणार ?
गुजरात सरकारने सर्व शाळांना १ जानेवारी २०२० पासून हजेरी देतांना विद्यार्थ्यांनी ‘जय भारत’ किंवा ‘जय हिंद’ म्हणायला सांगण्याचा आदेश दिला होता.
पालकांना निमंत्रित करून त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी माध्यमात घालण्याचा निर्णय किती अचूक आणि योग्य आहे ?, हे सांगण्यात आले. या वेळी या शाळेतून उत्तीर्ण होऊन विदेशात स्थायिक झालेल्या किंवा मोठ्या पदावर असणार्या विद्यार्थ्यांविषयी या वेळी माहिती देण्यात आली.
राज्यातील बालके आणि महिला यांच्या आरोग्याची हानी करून अंगणवाडी सेविकांना काय मिळणार ? मानधनवाढीसाठी संप न पुकारता सनदशीर मार्गाचा अवलंब करावा !
शैक्षणिक क्षेत्रातील प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये गैरप्रकार होणे, हे शिक्षण विभागाला लज्जास्पद !
फलक लावून न थांबता या शाळा बंद होणे आणि संबंधितांवर कठोर कारवाई यांसाठी समयमर्यादाही घालणे आवश्यक आहे !
सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे ३ शाळकरी अल्पवयीन मुलींच्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर आणि पीडित कुटुंबियांची भेट घेतली.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई आणि विभागीय कार्यवाह श्री. सुनील लाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
बहलोलखान याच्याशी लढतांना प्राण अर्पण करणारे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि अन्य ६ मावळे यांच्या पराक्रमावर आधारित ‘रावरंभा’ हा चित्रपट राज्यातील सर्व शाळांमध्ये दाखवला जाणार आहे.
लाचखोर मुख्याध्यापिकेच्या शाळेतील विद्यार्थीही भविष्यात भ्रष्टाचारी निपजले, तर आश्चर्य ते काय ?