हिंदु धर्माचा प्रसार केल्यास धर्माधिष्ठित राष्ट्र स्थापन होऊ शकते ! – सौ. गीता अच्युतन्, श्री श्री नारायणीय सत्संग
पालक्काड (केरळ) येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा
पालक्काड (केरळ) येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा
या महोत्सवात प्रारंभी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर गुरुपौर्णिमेनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.
वासंती मंगल कार्यालय येथे झालेल्या महोत्सवाला निवृत्त जिल्हा न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. या महोत्सवाचा ४०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहर, इचलकरंजी, गडहिंग्लज, आजरा, मलकापूर या ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडला. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस असूनही या उत्सवांना जिज्ञासूंनी चांगला प्रतिसाद दिला.
मथुरामधील श्रीजी गार्डन सोसायटीमध्ये आणि फरिदाबादच्या सेक्टर २८ मधील रघुनाथ मंदिर येथे चैतन्यमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा झाला. या महोत्सवाचा मोठ्या संख्येने जिज्ञासूंनी लाभ घेतला.
या बैठकीमध्ये उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड, बंगाल, आसाम आदी राज्यांतील जिज्ञासू जोडलेले होते. या बैठकांमध्ये ‘जीवनातील गुरूंचे महत्त्व आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीकोनातून साधनेचे महत्त्व’, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
मुंबईसह नवी मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांत असलेले विविध गुरुपौर्णिमांच्या ठिकाणी जिज्ञासू आणि भाविक यांनी उपस्थित राहून गुरुपूजन अन् अध्यात्माविषयीच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कोणत्याही संकटांना न डगमगण्याइतकी ईश्वरावरील श्रद्धा आणि व्यापकता, नम्रता ही काही निवडक आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अल्प-अधिक प्रमाणात सनातनच्या शेकडो साधकांमध्ये आहेत.
जिल्ह्यात ठाणे येथे २ ठिकाणी, तसेच डोंबिवली आणि अंबरनाथ येथे प्रत्येकी एक असे सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा लाभ ५०० हून अधिक जिज्ञासू आणि साधक यांनी घेतला.
येथे सकाळी झालेल्या उत्सवात पू. राजाराम नरुटे यांची वंदनीय उपस्थिती होती, तर सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात भाजपचे नगरसेवक लक्ष्मण नवलाई उपस्थित होते. येथे १८० जिज्ञासू उपस्थित होते.