प्रेमळ आणि सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ असणार्‍या कु. अनुराधा जाधव !

​‘मार्गशीर्ष पौर्णिमा (२९.१२.२०२०) या दिवशी साधिका कु. अनुराधा जाधव यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त नातेवाईक आणि साधक यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत . . .

मकरसंक्रांतीच्या शुभदिनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी धर्मप्रसाराला आरंभ केल्यावर गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि प्रार्थना !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी धर्मप्रसाराच्या कार्यास पुन्हा प्रारंभ केला आहे. यानिमित्त साधकांनी गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि प्रार्थना . . .

आई-बाबा, तुमच्याप्रती मनाला वाटे केवळ कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता !

देवद आश्रमातील श्री. अनिल कुलकर्णी आणि सौ. सुषमा कुलकणी यांच्या लग्नाचा ४५ वा वाढदिवस नुकताच झाला. त्यानिमित्त त्यांची मुलगी कु. लीना कुलकर्णी हिने त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कवितारूपी कृतज्ञता येथे दिली आहे.

गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

१७ जानेवारी या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी आश्रमातील शिकायला मिळालेली सूत्रे याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया. 

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील कु. आदित्य राहुल राऊत (वय ११ वर्षे) !

‘पौष शुक्ल पक्ष तृतीया या दिवशी कु. आदित्य राहुल राऊत याचा ११ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आजीला त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांंनी दैवी बालकांची व्यापक स्तरावरील समष्टी साधना व्हावी, यासाठी त्यांना ‘संत’ होण्यास प्राधान्य देण्यास सांगणे

दैवी बालकांंना ‘समाजामध्ये सात्त्विकता पसरवणे’ या उद्देशाने देवाने जन्माला घातले आहे. त्यामुळे ‘त्यांनी लवकर संत व्हावे’, असा परात्पर गुरु डॉक्टरांचा उद्देश आहे.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले ज्ञान चित्तात अनंत काळापर्यंत टिकते’, याविषयी साधकाला आलेली प्रचीती !

काही वर्षांपूर्वी स्वामी कृष्णप्रसाद सनातनच्या रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी त्यांनी ‘महिलांनी कपाळावर कुंकू लावण्याचे महत्त्व’ या विषयावरील भित्तीपत्रक पाहिले होते, ती माहिती त्यांनी त्यांच्या साधकांना आठवणीने सांगितली होती.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुणालाही साहाय्य करतांना ‘त्याच्या मुख्य अडचणी प्रारब्धामुळे आल्या आहेत’, हे लक्षात घेऊन त्याला साधना करण्यासही सांगावे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्गा’चे महत्त्व आणि त्याचा प्रशिक्षणार्थींना झालेला लाभ !

अन्यत्र दिले जाणारे कराटे प्रशिक्षण कितीही चांगले असले, तरीही चार भिंतींच्या बाहेर त्या विद्यार्थ्यांचे कौशल्य, शौर्य आणि त्यांनी घेतलेले प्रशिक्षण यांचा राष्ट्र अन् धर्म यांसाठी उपयोग होतांना दिसून येत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे   दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले