श्रीकृष्णाप्रमाणेच सतत साक्षीभावात असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

श्रीकृष्णाप्रमाणेच सतत साक्षीभावात असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

भगवंत साक्षीभावात असतो. जोपर्यंत आपण त्याला हाक मारून जागृत करत नाही, तोपर्यंत तो आपल्याला साहाय्य करत नाही. यावरून ‘महर्षि’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘श्रीविष्णूचे अवतार का म्हणतात ?’, हे स्पष्ट झाले.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे मार्गदर्शन !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे मार्गदर्शन !

परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू प्रपंच अतीदक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस; पण फळ देणारा मी आहे, ही भावना ठेवून तू वाग.

सनातनचे १०१ वे संत ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (वय ८६ वर्षे) यांना साधिकेने विचारलेला प्रश्न आणि त्याचे त्यांनी दिलेले उत्तर

सनातनचे १०१ वे संत ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (वय ८६ वर्षे) यांना साधिकेने विचारलेला प्रश्न आणि त्याचे त्यांनी दिलेले उत्तर

मोक्षप्राप्ती किंवा ईश्वरप्राप्तीसाठी सर्व कामना, इच्छा मिटायला हव्यात, असे तुमच्या लेखांमध्ये असते पण मोक्षप्राप्तीची किंवा ईश्वरप्राप्तीची इच्छा ही सुद्धा एक इच्छाच आहे ना ? असा प्रश्नाला पु. अनंत आठवले यांनी दिलेले उत्तर येथे दिले आहे.

पू. संजीव कुमार यांनी साधनेविषयी सांगितलेली काही मौलिक सूत्रे !

पू. संजीव कुमार यांनी साधनेविषयी सांगितलेली काही मौलिक सूत्रे !

श्री गुरूंना शरण गेल्यावर साधनेचे वेगळे प्रयत्न करावे न लागता साधना हा जीवनाचा एक भागच होऊन जाणे

प्रथम चांगला साधक होणे आवश्यक !

प्रथम चांगला साधक होणे आवश्यक !

चांगला साधक बनल्यावर अंतिम संकलक इत्यादी काहीही बनू शकतो.’ या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘चांगला साधक असला की, कोणतीही सेवा दिली, तरी काही फरक पडत नाही.’’

आस्तिकतेचे महत्त्व

आस्तिकतेचे महत्त्व

आस्तिकता कोहिनूर हिर्‍यापेक्षा मोलाची आहे. भगवंताविना सगळे आधार तकलादू खोटे आणि कोसळणारे आहेत. धनाचा आधार हा आधारच नव्हे. अर्थ (धन) हेच सर्व अनर्थांचे मूळ कारण आहे.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांची अमृतवचने !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांची अमृतवचने !

‘जेव्हा (शेतात) नदीचे पाणी येते, तेव्हा त्याला पाट बनवून दिशा द्यावी लागते; नाहीतर ते सर्व (शेत) उद्ध्वस्त करते. त्याच प्रकारे मनात आलेल्या विचारांना दिशाद्यावी लागते.

मनुष्याने अंगी ईश्वरी गुण बाणवावेत !

मनुष्याने अंगी ईश्वरी गुण बाणवावेत !

‘आपण केलेल्या कर्मामुळेच आपल्यावर संकटे येतात. ‘ती येऊ नयेत’; म्हणून आपल्या अंगी ईश्वरी गुण बाणवावेत आणि सदैव ईश्वराला आवडेल, असे वर्तन करावे. ईश्वर अदृश्य असला, तरी तो अस्तित्वात आहे.’

नामसाधनेचे श्रेष्ठत्व !

नामसाधनेचे श्रेष्ठत्व !

‘मानव एकाग्र चित्त झाला, तरच त्याला कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्त करता येते. यासाठी नामसाधनाच श्रेष्ठ आहे. प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘नाम या भवसागरातून तारून नेते’, असे सांगितले आहे.’

‘सुखाचा शोध घेणे’, म्हणजे खरी प्रगती नसून ‘आनंद आणि शांती मिळवणे’, हीच खरी प्रगती असणे

‘सुखाचा शोध घेणे’, म्हणजे खरी प्रगती नसून ‘आनंद आणि शांती मिळवणे’, हीच खरी प्रगती असणे

‘पाश्चात्त्यांनी सुखप्राप्तीसाठी विविध शोध लावले, तर भारतियांनी आनंद आणि शांती प्राप्त होण्यासाठी जनतेला आध्यात्मिक मार्गदर्शन करून साधना शिकवली. ‘सुखाचा शोध घेणे’, म्हणजे खरी प्रगती नसून ‘आनंद आणि शांती मिळवणे’, हीच खरी प्रगती आहे.’