सोनांकुर पशूवधगृहाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा अनधिकृत जोडरस्ता त्वरित बंद करावा !
मानद पशूकल्याण अधिकारी विलास शहा यांची निवेदनाद्वारे मागणी
मानद पशूकल्याण अधिकारी विलास शहा यांची निवेदनाद्वारे मागणी
सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ट सेवा देणार्या, तसेच कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणार्या तलाठी निलिमा सावंत यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
अजूनही कोरोना महामारी संपलेली नाही. त्यातच राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच श्री गणेशचतुर्थीचा सणही जवळ आला असून या सणाला मोठ्या प्रमाणात गणेशभक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात. त्यांच्या आरोग्याचा विचार करता हे केंद्र बंद करू नये.
अडचणी लक्षात घेऊन ‘रुग्णसेवा प्रकल्प मिरज’ यांच्याकडून ‘मांझी स्किलींग फाऊंडेशन मुंबई’ यांच्या सहकार्याने ३५ कुटुंबांना नगर वाचनालय येथे किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
देशात अल्पसंख्य; मात्र गुन्हेगारी क्षेत्रात बहुसंख्य असणारे मुसलमान !
बोडरे यांनी ‘रॅगिंग’, लैंगिक शोषण अशा प्रकारचे कृत्य केल्याची तक्रार विद्यार्थी परिषदेकडे आली होती.
अनुमतीविना फलक लावले जातात, तसेच अनुमती घेऊन लावलेले फलक ठरलेल्या कालवधीत संबंधितांकडून काढले जात नाहीत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. हे थांबवण्यासाठी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नियमावली करण्यात आल्याचे ….
दिलीप शंकर खोत उपाख्य दादा खोत यांचे ५ सप्टेंबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता वयाच्या ७४ व्या वर्षी पनवेल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. कै. दादा खोत हे ‘श्री शिवगिरी सेवा संघ’ या आध्यात्मिक संप्रदायाचे संस्थापक आणि अध्यक्ष होते.
तरुणाला दोन पोलिसांनी त्याला दूरभाषवर बोलण्यात व्यस्त ठेवून २०० पायर्या चढून जाऊन वाचवले. त्या
कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक मास मंदिरे बंद आहेत. त्यामुळे विविध मंदिरांचे पुजारी, गुरव, तसेच त्यांवर अवलंबून असणारे यांच्यावर अडचणीची वेळ आली आहे. त्यामुळे या सर्वांना साहाय्य करण्याच्या दृष्टीने ‘महाएन्जीओ’, रुग्ण सेवा प्रकल्प मिरज यांच्या….