वसई – प्रेमभंगामुळे आत्महत्या करण्यासाठी टेकडीवर गेलेल्या एका तरुणाला दोन पोलिसांनी त्याला दूरभाषवर बोलण्यात व्यस्त ठेवून २०० पायर्या चढून जाऊन वाचवले. त्याचे मुंबईत रहाणार्या २७ वर्षीय तरुणाचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते; मात्र दळणवळण बंदीमुळे त्यांच्या विवाहाला विलंब होत होता. त्यातच त्याच्या प्रेयसीने लग्न केले. त्यामुळे त्याने निराश होऊन आत्महत्येचे पाऊल उचलले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > प्रेमभंगामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणार्या तरुणाला पोलिसांनी वाचवले !
प्रेमभंगामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणार्या तरुणाला पोलिसांनी वाचवले !
नूतन लेख
- भोकरदन (जिल्हा जालना) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश असूनही १ मास नळाला पाणी नाही !
- धर्मांध पोलिसाच्या फितुरीमुळे अमली पदार्थाच्या तस्कराला लाभ !
- पुणे महापालिकेच्या उपअभियंत्याकडून तृतीयपंथीय सुरक्षारक्षकांना मारहाण !
- मोरगाव (बारामती) येथील ‘महावितरण’च्या महिला कर्मचार्याची कोयत्याने १६ वार करून हत्या !
- लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातून १९ जण हद्दपार !
- विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी जाणार्या भाजपच्या ४ माजी नगरसेवकांवर कारवाई होण्यासाठी प्रस्ताव पाठवणार ! – प्रकाश ढंग, महापालिका क्षेत्र अध्यक्ष, भाजप