बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा’ त्वरित लागू करावा !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर भारतात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा’ (एन्.आर्.सी.) त्वरित लागू करून अवैधरित्या देशात रहाणार्‍या बांगलादेशी मुसलमानांना हुसकावून लावण्यात यावे, अशी मागणी अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे

काँग्रेसींना झालेली जाणीव !

‘दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे !’ अशा प्रकारचे विधान एखादा काँग्रेसी नेता करू शकतो, हे काँग्रेसमध्ये गांधी यांचा उदय झाल्यापासून आतापर्यंतच्या इतिहासात दुर्मिळच म्हणावे लागेल.

जिहादींचा पराभव करण्याकरता हिंदूंनी संपूर्ण जगासाठी कृतीशील आराखडा सिद्ध करावा ! – टिटो गंजू, अध्यक्ष, एपिलोग न्यूज चॅनेल

काश्मीरवर अधिपत्य गाजवून भारताचे इस्लामीकरण करण्याचा (गझवा-ए-हिंद) जिहाद्यांचा डाव आहे. केवळ भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी सनातन हिंदूंचा कृतीशील आराखडा सिद्ध करायला हवा.

शैक्षणिक जिहाद !

ही घुसखोरी करण्यामागील कारस्थान हिंदू जाणून आहेत, हे साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी असणार्‍यांनी लक्षात घ्यावे. प्राध्यापक राकेशकुमार पांडेय यांनी जिहादचे वास्तव समोर आणल्यावर हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठला नाही, तरच नवल !

विजयाप्रीत्यर्थ आराधना !

आज विजयादशमी ! हिंदु धर्मामध्ये ‘अधर्मावर धर्माचा विजय होणे’, म्हणजेच ‘वाईटावर चांगल्याचा विजय होणे’, ही विजयाची परिभाषा आहे. हा मापदंड लावल्यावर ‘भारताला विजयपथावर नेण्यासाठी कोणती आव्हाने आहेत ?’ याचा अभ्यास आणि ती आव्हाने पार करण्याचा शुभसंकल्प आजच्या दिनी व्हायला हवा.

भारताला उद्ध्वस्त करण्यासाठी ‘नार्कोटिक जिहाद’चे पाकिस्तानी षड्यंत्र ! – श्री. प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते, कर्नाटक

भारतात २ प्रकारचे जिहाद असून एक ‘हार्ड जिहाद’ ज्यामध्ये बाँबस्फोट आणि आतंकवादी कारवाया अंतर्भूत असतात, तर दुसरा ‘सॉफ्ट जिहाद’ आहे. त्यात ‘हलाल अर्थव्यवस्था’, ‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ (अमली पदार्थ जिहाद) येतो. रक्त न सांडता आणि बंदुकीची गोळी वाया न घालवता….

भारताचे ‘गझवा-ए-हिंद’ (इस्लामीस्तान) करण्यासाठी हिंदूंच्या धर्मांतराचे जागतिक षड्यंत्र ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज

भारतातील कट्टर मुसलमान देशाची नोकरशाही स्वत:च्या नियंत्रणात घेण्यासाठी ‘यू.पी.एस्.सी. जिहाद’ म्हणजेच ‘नोकरशाही जिहाद’ चालवत आहेत. भारताच्या ‘यू.पी.एस्.सी.’ परीक्षेत ‘जकात फाऊंडेशन’ या संस्थेचे मुसलमान विद्यार्थी भारतातून मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण होत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत.

‘धर्मांतर आणि विविध प्रकारचे ‘जिहाद’ ही राष्ट्रावरील मोठी संकटे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत. आपण धर्माचे कार्य केवळ भगवंताची कृपा आणि ईश्वरी अधिष्ठान यांद्वारे करू शकतो.’

विविध प्रकारचे ‘जिहाद’ हे राष्ट्रावरील मोठे संकट

‘धर्मांतर आणि विविध प्रकारचे ‘जिहाद’ ही राष्ट्रावरील मोठी संकटे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत.

Exclusive : भारताने एकाही अफगाणी मुसलमानाला शरणार्थी म्हणून स्वीकारू नये !

लंडन येथील मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ अजाकिया यांचा भारताला सल्ला