श्री गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रम स्थगित करण्यासाठी पुणे विद्यापिठातील प्राध्यापकांचे कुलगुरूंना निवेदन !

विज्ञाननिष्ठ समजले जाणारे पाश्‍चात्त्य मन:शांतीसाठी हिंदु संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत. निवळ हिंदुद्वेषापायी ही प्राध्यापक मंडळी हा अभ्यासक्रम रहित करण्याचा प्रयत्न करत आहेत !

मुंबईतील आग्रीपाडा या हिंदूबहुल वस्तीत ‘उर्दू लर्निंग सेंटर’ बांधण्याचे षड्यंत्र !

मुसलमानबहुल भागात ‘संस्कृत लर्निंग सेंटर’ बांधण्याचे धारिष्ट्य प्रशासनाने केले असते का ? असे करण्याचा प्रयत्न जरी झाला असता, तरी त्याचे परिणाम काय झाले असते, हे प्रशासनाला चांगलेच ठाऊक आहे !

काशी आणि तमिळनाडू येथील लोकांचा डी.एन्.ए. एकच ! – संशोधकांचा निष्कर्ष

स्वतःला ‘द्रविड’ मानून देशातील अन्य हिंदूंपासून स्वतःला वेगळे समजणार्‍या तमिळनाडूतील हिंदुद्रोह्यांना चपराक !

चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपिठासाठी शासनाकडून २ हिंदु पुजार्‍यांची नेमणूक !

हे दत्तपीठ नसून बाबाबुडनगिरी यांचा दर्गा असल्याचा मुसलमानांचा दावा आहे. येथे हिंदु आणि मुसलमान दोघेही दर्शनासाठी येत असतात.

जन्मपत्रिका बनवून घेण्याचे महत्त्व समजून घ्या !

‘बाळाचा जन्म झाल्यावर ज्योतिषाकडून बाळाची जन्मपत्रिका बनवून घेतली जाते. अनेकांना पत्रिकेत काय माहिती असते, याविषयी उत्सुकता असते. या लेखाद्वारे ‘जन्मपत्रिका म्हणजे काय ? आणि पत्रिकेत कोणती माहिती अंतर्भूत असते ?’, याविषयी समजून घेऊया. 

सावधान ! किशोरवयीन मुलांनी नेमका कुणाचा आदर्श घ्यायचा ?

एकीकडे ऐन तारुण्यात ‘इन्कलाब’ लिहिणारे भगतसिंग, तर दुसरीकडे १८ वर्षांची सुंदर पत्नी आणि ६ मासांचे गोंडस बाळ यांना सोडून देश-धर्म यांसाठी घराबाहेर पडणारे २१ वर्षीय सावरकर ! आख्खी पिढीच अजब; पण आता काय ?

ग्रहदोषांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

साधना केल्याने व्यक्तीचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. मनुष्यजन्माचा उद्देश लक्षात आल्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगांत ती स्थिर रहाण्याचा प्रयत्न करते. तिला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर लाभ होतो.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ‘अय्यप्पा माळ’ परिधान करणार्‍या विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश नाकारला !

अय्यप्पा स्वामींच्या नावाने चालणार्‍या शाळेत मुलांना अय्यप्पा माळ परिधान करण्यास मज्जाव केला जात असेल, तर ते संतापजनक होय !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे २ मुसलमान तरुणींनी हिंदु धर्म स्वीकारून केला हिंदु तरुणांशी विवाह !

२ मुसलमान तरुणींनी हिंदु धर्म स्वीकारून हिंदु तरुणांशी विवाह केला. त्यांनी ‘हिंदु धर्मावर श्रद्धा असल्याने स्वच्छेने धर्मांतर केले’, असे म्हटले आहे.

गोंड आदिवासींना ‘हिंदु वारसा हक्क’ कायदा लागू असल्याचे स्पष्ट करणारा छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निवाडा !

आदिवासी किंवा त्यांच्यासारखे अनेक मागासवर्गीय घटक हे हिंदु धर्माचे आचरण करतात आणि स्वतःला हिंदु समजतात.