‘माऊली’ या अध्यात्मातील उच्च पदाकडे वाटचाल करणार्‍या सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार (वय ३३ वर्षे) !

सनातन संस्थेच्या गुरुकुलातील साधिकांनी पू. अश्विनीताईंना ‘आई’ म्हणणे आणि याचे परात्पर गुरु डॉक्टर अन् अन्य साधक यांना आश्चर्य वाटत असे.

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची (अप्पाकाकांची) आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर त्यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत. ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘ती. अप्पाकाका रामनाथी आश्रमात वास्तव्याला असतांना त्यांना आलेले अनुभव’ हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची (अप्पाकाकांची) आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर त्यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत

सद्गुरु डॉ. वसंत आठवले यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत. २ नोव्हेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘ती. अप्पाकाकांच्या आध्यात्मिक प्रवासात त्यांच्या आई-वडिलांचा मोठा वाटा असणे’ हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची (अप्पाकाकांची) आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर त्यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत

१ नोव्हेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘ती. अप्पाकाकांच्या आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ’ हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची (अप्पाकाकांची) आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर त्यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत

सद्गुरु डॉ. वसंत आठवले यांची कार्तिक शुक्ल सप्तमी (३१.१०.२०२२) या दिवशी पुण्यतिथी झाली. त्या निमित्ताने त्यांची मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत. मागील भागात आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यावर ती. अप्पाकाकांची विचारप्रक्रिया पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.

आज प.पू. काणे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

नामस्मरण हा मनुष्याचा मूळ स्वभाव आहे. त्यालाच ‘भजन’ असेही म्हणतात. त्या मूळ स्वभावापासून दूर गेल्यामुळेच आपण हिंदू दुःखी झालो आहोत. त्यामुळे मनुष्य सत्ययुगातून त्रेतायुगात, त्यातून द्वापरयुगात, असे होत होत आता कलियुगात आला आहे.

प्रत्येक हिंदूच्या हृदयात राममंदिर स्थापन होण्यासाठी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ सांगून त्याप्रमाणे साधकांकडून आचरण करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘९.११.२०१९ या शुभदिनी भगवान श्रीरामाच्या कृपेनेच श्रीरामजन्मभूमी प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने ‘अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी भगवान श्रीरामाचीच आहे’, असा निर्णय दिला आणि राममंदिर बांधण्याचे समस्त हिंदूंचे स्वप्न साकार झाले.

सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचा ‘समुद्री चाचे’ याऐवजी ‘नौदलाचे अधिकारी’ म्हणून ‘गूगल’कडून उल्लेख !

शिवप्रेमींनो, इतिहासद्रोही ठरणार्‍या सर्वच घटनांना अशा प्रकारे ठामपणे विरोध करून राष्ट्रकर्तव्य पार पाडा !

जिज्ञासूंना अध्यात्मात प्रगतीपथावर घेऊन जाणारे सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) !

समविचारी संघटनांना स्वत:समवेत घेऊन आंदोलन (मोहिम) करणे इत्यादी अनेक सेवा पू. काका अत्यंत तळमळीने, उत्साहाने आणि स्वतः पुढाकार घेऊन करत असत.