सनातनची ग्रंथमालिका : गुरूंचे माहात्‍म्‍य अन् शिष्‍याची गुरुभक्‍ती

‘पित्‍यापेक्षाही गुरु श्रेष्‍ठ का आहेत ? गुरूंमुळे संकटांचे निवारण कसे होते ? गुरूंच्‍या अस्‍तित्‍वाने शिष्‍याची आध्‍यात्मिक उन्‍नती कशी होते ? साधकावर गुरुकृपा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने कशी होते ?’ इ. प्रश्‍नांची उकल करून गुरूंचे महत्त्व सांगणारा ग्रंथ ! 

सनातनची ग्रंथमालिका : भावजागृतीसाठी उपयुक्त साधना

‘भाव तेथे देव’, असे सुवचन आहे. अनेक कीर्तने, प्रवचने आदींमधून भावाविषयी सुंदर विवेचन केले जाते; पण ‘स्वतःमध्ये भाव जागृत करण्यासाठी काय करावे ?’, हे शक्यतो नसते. ते या ग्रंथमालिकेतून समजून घ्या !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य आणि विचार यांची ओळख करून देणारी ग्रंथमालिका !

‘संमोहन उपचारतज्ञ’ ते ‘परात्पर गुरु’ या पदापर्यंत पोहोचेपर्यंतचा प.पू. डॉ. आठवले यांचा अध्यात्ममार्गावरील प्रवास, त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, त्यांचे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या माध्यमातून चालू असलेले अद्वितीय आध्यात्मिक संशोधन, तसेच त्यांचे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य अन् विचार यांची माहिती सांगणारी ही ग्रंथमालिका अवश्य वाचा !

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्‍यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्‍त्राचे महत्त्व पाश्‍चात्त्यांना समजले आहे; म्‍हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘अ‍ॅलोपॅथी’त नव्‍हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्‍ट करण्‍याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

माय मराठीच्या रक्षणासाठी मराठी भाषेचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारी सनातनची ग्रंथमालिका !

भाषिक अस्मितेवरील आक्रमण म्हणजे राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्यावरील आक्रमण होय. मराठीजनांनो, चैतन्यमय अशा ‘माय मराठी’चा वारसा जपून तो पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी कृतीप्रवण व्हा !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग)

योगतज्ञ दादाजींनी अत्यंत कष्टप्रद साधनेद्वारे अनेक सिद्धी प्राप्त केल्या. या सिद्धींचा ‘दीन-दुःखीजनांच्या अडचणी सोडवून त्यांना अध्यात्माच्या मार्गावर आणता यावे’, यासाठीच उपयोग केला. ‘भविष्यकथनसिद्धी’मुळे त्यांनी केलेली अनेक भाकिते अत्यंत तंतोतंत ठरली.

सनातनच्या ‘भावी संकटकाळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ !

आगामी काळात महायुद्धासह नैसर्गिक आपत्तीही ओढवतील. तेव्हा डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध होणेही कठीण होईल. अशा वेळी विकार आणि आपत्ती यांना तोंड देण्याच्या पूर्वसिद्धतेचा भाग म्हणून सनातनची ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका वाचा ! 

मोक्षदायिनी गंगेचे अलौकिकत्‍व आणि माहात्‍म्‍य अन् रक्षणाचे उपाय सांगणारे सनातनचे ग्रंथ !

भारतातील पवित्र नद्या म्‍हणजे, आध्‍यात्मिक अन् सांस्‍कृतिक ठेवा ! त्‍यांचे योग्‍यरित्‍या जतन करणे, हे राष्‍ट्रीय अन् धार्मिक कर्तव्‍यच आहे. नद्यांचे  माहात्‍म्‍य, वैशिष्‍ट्ये, त्‍यांचे पावित्र्यरक्षण इत्‍यादी या ग्रंथमालिकेतून जाणून घ्‍या !

सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ !

आपत्काळात समाजाला जिवंत रहाता येण्यासाठी ग्रंथ प्रसिद्ध करणारे एकमेव द्रष्टे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

विवाहकार्य पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करा !

सर्व जण कार्याच्या आरंभी देवतांना नारळ-विडा अर्पण करून मंगलकार्य निर्विघ्नपणे होण्यासाठी प्रार्थना करतात; मात्र कार्य निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर शेवटी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला विसरतात. हे टाळून मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पडले; म्हणून शेवटी देवाच्या चरणी कृतज्ञता आवर्जून व्यक्त करा !’