कल्याण येथे गोतस्करी करणार्‍या धर्मांधांच्या कह्यातून २ गायींची सुटका !

गोवंश हत्याबंदी कायद्याचेही भय वाटत नसल्यामुळेच धर्मांध गोहत्या करण्याचे सर्रास धाडस करतात ! असे प्रकार थांबण्यासाठी कायद्यानुसार धर्मांधांना कठोर शिक्षाच करायला हवी !

आतंकवाद्यांच्या समर्थक असणार्‍या इस्लामी संघटनांवर बंदी घाला !

चेन्नईमधील चित्रपटगृहाबाहेरील ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे मोठे कापडी फलक धर्मांधांकडून फाडण्यात आले. या वेळी ते ‘नारा-ए-तकबीर, अल्लाहू अकबर’ अशी घोषणा देत होते.

द केरल स्टोरी’ हा चित्रपट इस्लामी विचारसरणीच्या धोक्यांपासून सावध करणारा ! – नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स

कुठे ‘द केरल स्टोरी’ची दाहकता लक्षात घेणारे युरोपातील संवेदनशील राजकारणी, तर कुठे निवळ मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी ‘लव्ह जिहाद’चे संकट नाकारणारे भारतातील नतद्रष्ट निधर्मी राजकारणी !

चेन्नईमध्ये इस्लामी संघटनेने ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे फलक फाडले

इस्लामिक स्टेट आणि लव्ह जिहादची भीषणता दाखवल्यावर धर्मांध मुसलमान आणि त्यांच्या संघटना यांना मिरच्या झोंबणारच !

(म्हणे) ‘संयुक्तपणे आतंकवादाचा उपद्रव नष्ट करूया !’ – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो

आतंकवादी निर्माण करणारा कारखाना असलेल्या पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आतंकवादाचा उपद्रव नष्ट करण्याची भाषा करतात याहून दुसरा विनोद कोणता असू शकतो ?

पिलीभीत (उत्तरप्रदेश) येथे रोहित उपाख्य इमरान या पोलीस कर्मचार्‍याने केला लव्ह जिहाद !

आता मुसलमान पोलीसच लव्ह जिहाद करू लागले आहेत, यावरून धर्मांध मुसलमानांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे लक्षात येते !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे शाळकरी मुलीची छेड काढणार्‍या शहादत अली या पोलिसावर कारवाई !

कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार आहे ! उत्तरप्रदेश पोलिसांचे नाव खराब करणार्‍या अशा वासनांध मुसलमानांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

तमिळ अभिनेत्री शालिनी यांनी रियाझ याच्याशी झालेल्या घटस्फोटानंतर छायाचित्रे फाडल्याचा व्हिडिओ केला प्रसारित !

राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव, अभिनेत्री रश्मी शहाबाझकर, तुनिषा शर्मा अशा अनेक हिंदु महिला लव्ह जिहादच्या बळी ठरल्या आहेत. लव्ह जिहादपासून हिंदु महिलांना वाचवण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

भारतातील सरकारी संस्थांवर धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

 अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या परराष्ट्र विभागाला धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीवर भारताला ‘विशिष्ट चिंतेचा देश’ म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे.