असे आवाहन का करावे लागते ?
मुसलमानांनी वाराणसीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी, असे आवाहन श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या उत्खननानंतर महत्त्वाचे निष्कर्ष काढणारे पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी मुसलमानांना केले आहे.
मुसलमानांनी वाराणसीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी, असे आवाहन श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या उत्खननानंतर महत्त्वाचे निष्कर्ष काढणारे पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी मुसलमानांना केले आहे.
अयोध्येत ५०० वर्षांनंतर भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाली आहे. आता रामभक्तांनी संघटित होऊन भारतात पुन्हा रामराज्याची स्थापना होण्यासाठी कटीबद्ध झाले पाहिजे.
पनवेल रेल्वेस्थानकाच्या बाहेरील भागात हिंदूंना भगवे झेंडे लावण्यास धर्मांध मुसलमानांनी ‘अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे) आणि ‘नारा ए तकबीर’च्या (‘अल्लापेक्षा मोठे कुणी नाही’च्या) घोषणा देत विरोध केला. या वेळी पोलीस निष्क्रीय होते.
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर ५०० वर्षांनंतर भव्य श्रीराममंदिर उभे राहिले आहे. मंदिराच्या उभारणीसाठी ५ शतकांमध्ये लक्षावधी हिंदूंनी प्राणार्पण केले.
राजगड (मध्यप्रदेश) येथे सायकलवरून अयोध्येला जाणार्या रामभक्तांना बाँबद्वारे उडवून देण्याची धमकी देणार्या असगर खान आणि रामभक्तांना शिवीगाळ करणारा त्याचा मुलगा यांना पोलिसांनी अटक केली आहे.
द्रमुक पक्ष कधीही धर्माच्या विरोधात नाही; मात्र मशीद पाडून मंदिर बांधणे, या गोष्टीचा स्वीकार करता येणार नाही, असे मत द्रमुकचे तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर मांडले.
भाजप लोकांची फसवणूक करत आहे. बाबरी पाडली, तेव्हा मी अयोध्येला गेलो होतो. नंतर भाजपवाल्यांनी २ बाहुल्या तंबूत ठेवल्या आणि त्यांना ‘राम’ संबोधण्यास आरंभ केला, असे विधान कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री के.एन्. राजन्ना यांनी केले आहे.
केरळमधील प्रसिद्ध गायिका के.एस्. चित्रा यांनी सामाजिक माध्यमांवरून श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दीप लावण्याचे आणि प्रभु श्रीरामाचा नामजप करण्याचे आवाहन केले होते. यावर काही जणांनी आक्षेप घेतला आहे.
उन्नाव (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागात श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी भंडारा करण्यासाठी वर्गणी गोळा करणार्या हिंदूंवर गुंड काले खान आणि त्याचे साथीदार यांनी केलेल्या आक्रमणात भारतीय किसान युनियनचे नेते विनोद कश्यप ठार झाले.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय म्हणाल्या, ‘‘राम बहुदा दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहे. त्यामुळे भाजप त्याला घर बांधून देत आहे.’’