अमली पदार्थ सेवन विरोधात महाविद्यालय स्‍तरावर जनजागृती करा ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्‍हाधिकारी, सांगली

शैक्षणिक अभ्‍यासक्रमात धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करून विद्यार्थ्‍यांना धर्माचरण आणि साधना करायला शिकवणे आवश्‍यक आहे. अशा प्रकारची जनजागृती झाल्‍यासच खर्‍या अर्थाने विद्यार्थी सर्वांगाने घडतील !

नवसाक्षरता अभियानावर शिक्षक संघटनांचा बहिष्‍कार !

नवसाक्षरता अभियानातील निरक्षरांच्‍या सर्वेक्षणाचे काम अशैक्षणिक असल्‍याचे सांगत शिक्षक संघटनांनी या कामाला विरोध केला. त्‍यामुळे ८ सप्‍टेंबरपासून या अभियानाचे काम राज्‍यात चालू होऊ शकले नाही.

व्‍यावसायिक अभ्‍यासक्रमांच्‍या महाविद्यालयांना शुल्‍क नियामक प्राधिकरणाने निश्‍चित केलेलेच शुल्‍क घेणे बंधनकारक !

महाविद्यालयांच्‍या मनमानी शुल्‍क आकारणीला आळा बसण्‍यासाठी घेतलेला निर्णय स्‍तुत्‍यच आहे !

निबंध लिहितांना उत्स्फूर्तपणे भावनिक होणे आणि देशभक्ती अनुभवणे स्वाभाविक असू शकते ! – मद्रास उच्च न्यायालय

महिला उमेदवाराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा !
निबंधाच्या शेवटी ‘जय हिंद’ लिहिल्याने तमिळनाडू लोकसेवा आयोगाने अवैध ठरवली होती उत्तरपत्रिका !

राज्‍यातील व्‍यावसायिक महाविद्यालयांना अतिरिक्‍त शुल्‍क न आकारण्‍याच्‍या सूचना !

महाविद्यालयांनी अशा प्रकारे अतिरिक्‍त शुल्‍क का आकारले, हेही पहाणे आवश्‍यक आहे ? अतिरिक्‍त शुल्‍क आकारल्‍याविषयीही दंड ठोठावावा !

BhagwadGeetaForMBAcourse : अलाहाबाद विश्‍वविद्यालयात व्यवस्थापनाच्या पदवी अभ्यासक्रमात शिकवण्यात येणार भगवद्गीता !

हिंदु धर्माची अद्वितीय शिकवण ही सार्वत्रिक, सार्वकालिक आणि सर्वच लोकांसाठी उपयुक्त आहे. असा अभ्यासक्रम चालू केल्याविषयी अलाहाबाद विश्‍वविद्यालयाचे अभिनंदन !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये होणार्‍या सर्व कार्यक्रमांना आता पूर्वअनुमती बंधनकारक !

विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली धक्काबुक्की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये गेल्या ३ दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 अल्प पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत ! – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

आता गुणात्मक शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही पुढील वर्षीपासून होणार आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठे पालट घडून येतील.

उत्तराखंडमधील ३० मदरशांमध्ये ७४९ मुसलमानेतर विद्यार्थी घेत आहेत शिक्षण !

उत्तराखंडसारख्या देवभूमी राज्यात ही स्थिती असेल, तर देशातील अन्य राज्यांमध्ये काय स्थिती असेल ?, याची कल्पना करता येत नाही !

यश आणि मानसिक स्वास्थ्य यांचा समतोल राखण्यासाठी शिक्षणात अध्यात्माचा समावेश होणे अत्यावश्यक !

वरकरणी समृद्ध आणि विकसनशील दिसणारे वातावरण तणाव अन् दबाव यांनी भरलेले असणे