‘तोंड येणे’ यावर घरगुती उपचार

‘जाई, आंबा, औदुंबर आणि पेरू यांपैकी कोणत्याही एका झाडाची १ – २ पाने दिवसातून ३ – ४ वेळा चावून चावून २ मिनिटे तोंडात धरून मग थुंकावीत. एका दिवसात गुण येतो.

प्रतिदिन दातांची काळजी घ्यावी !

‘एवढ्याशा दातांवरील उपचार किती खर्चिक आणि वेदनादायी असतात’, हे जेव्हा दंतवैद्यांकडे जावे लागते, तेव्हा समजते. ‘ती वेळ आपल्यावर येऊ नये’, यासाठी काय करावे . . . ?

व्यायाम करायला वेळ मिळत नाही ?

इथे दिलेल्या गोष्टीमध्ये कुर्‍हाडीला धार काढण्याचे जे महत्त्व, तेच प्रतिदिन व्यायाम करण्याचे आहे. यातून बोध घेऊन नियमित व्यायाम करावा. ‘लाकूडतोड्या’ पुनःपुन्हा हे सांगायला येणार नाही’, हे लक्षात घ्यावे.’

घरच्या घरी करा ‘सुवर्णप्राशन’ !

आजकाल पुष्कळ ठिकाणी लहान मुलांना प्रत्येक मासात पुष्य नक्षत्रावर ‘सुवर्णप्राशन’ केले जाते. ‘सुवर्ण’ म्हणजे ‘सोने’. यापासून बनवलेले औषध या दिवशी लहान मुलांना देतात.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !

‘डोक्यावर गरम पाणी घेणे’ हे केस गळण्यामागील एक कारण

अंघोळीच्या वेळी डोक्यावर गरम पाणी घेतल्याने केसांच्या मुळांची शक्ती न्यून होते. यामुळे केस गळू लागतात.

विड्याच्या पानाचे औषधी उपयोग

‘प्रतिदिन सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी, तसेच दुपारी आणि रात्री जेवण झाल्यावर विड्याचे १ पान चावून खावे. (पान खाण्यापूर्वी त्याचा देठ आणि टोक काढून टाकावे.) यामुळे अंगातील जडपणा न्यून होतो.

भारतीय संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्यकर्तव्य !

भारतीय संस्कृतीतील प्रत्येक विचार जीवनमूल्य आहेत. ती जीवनात अंगीकारून मनुष्यजातीचा सामूहिक विकास होऊ शकतो. हाच ‘सर्वे भवन्तु सुखिनः ।’, म्हणजे ‘सर्व जण सुखी होवोत’ यातील भाव आहे. अनादि काळापासून आलेली ही हिंदु संस्कृती सतत प्रवाहित आहे.

दात हळूवारपणे घासावेत

‘काही जण पुष्कळ जोरजोरात ब्रशने दात घासतात. असे करू नये. जोरजोराने दात घासल्याने दातांचे बाहेरचे आवरण (याला इंग्रजीत ‘एनॅमल’ म्हणतात) निघून जाण्याची शक्यता असते. हे आवरण निघून गेल्यास दात दुखणे, शिवशिवणे, किडणे इत्यादी त्रास चालू होतात.

मानसिक ताणतणाव घालवण्यासाठी प्रतिदिन व्यायाम करावा !

‘व्यायामाने ‘स्थैर्य (शारीरिक आणि मानसिक)’ आणि ‘दुःखसहिष्णुता (दुःख सहन करण्याची क्षमता)’ निर्माण होते’, असे सहस्रावधी वर्षांपूर्वी आयुर्वेदाच्या चरकसंहितेत सांगितले आहे.