दैवी आकर्षणशक्ती, देई दिव्यत्वाची प्रचीती। वंदन तुम्हा श्रीचित्शक्ति।।
महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्शक्ति धर्मसंस्थापनेसाठी यात्रा त्यांची।
आज्ञा शिरसावंद्य त्यांना सप्तर्षींची अनुष्ठाने अन् प्रार्थना करिती हिंदु राष्ट्रासाठी।।
महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्शक्ति धर्मसंस्थापनेसाठी यात्रा त्यांची।
आज्ञा शिरसावंद्य त्यांना सप्तर्षींची अनुष्ठाने अन् प्रार्थना करिती हिंदु राष्ट्रासाठी।।
‘अंतर्मनातील साधना’ हा घटक व्यक्तीचे ईश्वराशी अनुसंधान किती आहे, हे दर्शवतो, तर ‘साधनेची तळमळ’, हा घटक गुरुकार्य करण्याची, म्हणजे समष्टी साधनेची ओढ किती आहे, हे दर्शवतो.
‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या सूक्ष्मातील कार्य कसे करतात ?’, याची जिज्ञासा सर्वांनाच असेल. तशी ती मलाही होती. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी त्याविषयी थोडे सांगितल्यावर मला ते कळले.
गुरूंच्या वाणीत चैतन्य आणि प्रीती असल्याने त्यांनी सांगितल्यावर समोरची व्यक्ती साधना करू लागणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस म्हणजे धर्मसंस्थापनेसाठी अवतरलेल्या भगवंताच्या चैतन्यशक्तीचा प्रगटदिन !
महर्षींनी सांगितल्याप्रमाणे ४.२.२०२१ या दिवशी कर्नाटकमधील ‘अहोबिलम्’ येथे रामराज्याच्या स्थापनेसाठी नरसिंह याग करण्यात आला.
‘अहोबिलम्’ येथील लक्ष्मी-नरसिंहाच्या देवळाचे मुख्य पुजारी रमेशगुरुजीआजोबा यांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाहून आलेली अनुभूती देत आहे.
एका पुराणामध्ये असा उल्लेख आहे, ‘देवी पार्वतीने साधना करण्यासाठी पृथ्वीलोकामध्ये जन्म घेतला, तेव्हा ‘देवी कुठे आहे ?’, हे शोधण्यासाठी देव पोपटाच्या रूपामध्ये आले होते.’
प्रवासात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ झोपल्या होत्या. तेव्हा त्यांना स्वप्नात ‘महर्षि आकाशातून खाली पुष्पवृष्टी करत आहेत’, असे दिसले.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना देहाच्या मर्यादा असूनही अत्यंत दुर्गम ठिकाणी जाऊनही त्या भक्तीभावाने पूजाविधी करतात. साधकांच्या रक्षणार्थ सप्तर्षी सांगतील तिथे जाण्याची त्यांची सदैव सिद्धता असते.