नम्रता, अल्प अहं असलेले आणि तन-मन-धन समर्पित करून गुरुसेवा करणारे चेन्नई येथील साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

सनातनचे साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी दिली.

सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज यांनी संत आणि श्रीकृष्ण यांचे पाद्यपूजन करवून बगलामुखी याग करवून घेणे 

सकाळी ६ वाजता मी नामजप करतांना प.पू. भक्तराज महाराज सूक्ष्मातून माझ्यासमोर येऊन बसले. ‘पुष्कळ दिवसांनी आज प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आले आहेत’, हे पाहून माझे मन आनंदी झाले. मी त्यांची पाद्यपूजा केली.

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप करतांना श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे यांना आलेल्या अनुभूती

‘नागदेवता माझ्या डोक्यावर फणा धरून रक्षणासाठी उभी आहे.’ मला कधी कधी शेषशायी श्रीविष्णूचे दर्शन श्री लक्ष्मीसहित होते. तेव्हा मी श्री लक्ष्मीमातेला ‘माते, तुझे हात चेपून देऊ का ? युगानुयुगे तू सेवेत आहेस. तू अव्याहतपणे सेवा करतेस’, असे विचारतो.

तिरूवण्णामलाई (तमिळनाडू) येथे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात आला कार्तिक दीपोत्सव !

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी, अरुणाचलेश्‍वर पर्वतावर कार्तिक दीप लावण्यात आला. प्रतिवर्षी कार्तिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी तिरुवण्णामलाई येथील अरुणाचलेश्‍वर मंदिर आणि अरुणाचल पर्वतावर सुंदर असा एक मोठा दीप प्रज्वलित केला जातो

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

सतत स्वार्थी विचारांचे वादळ मनात चालू असणारा माणूस झोपल्यानंतर चांगला दिसत नाही; मात्र बाळ छान दिसते; कारण त्याचे मन निर्मळ आणि सुंदर असते. असेच संतांचे आहे. वयाने मोठे असणारे संतही झोपल्यानंतर बाळासारखे सुंदर दिसतात !

निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या भावामुळे पुनर्प्रसारणाच्या वेळीही लोकप्रिय ठरलेली ‘रामायण’ मालिका !

या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या अन् मालिकेशी जोडल्या गेलेल्या कलाकारांच्या मालिकेप्रती असलेल्या भावामुळे ही मालिका कोणत्याही काळात दाखवली, तरी लोकांना तेवढीच आवडेल !

‘गुरुपरंपरा’ या विषयाच्या संदर्भात सौ. वैशाली राजहंस यांना हिंदीतून सुचलेली आरती ।

‘१.८.२०१९ या दिवशी सकाळी घरातील पूजा झाल्यावर मला पुढील आरती सुचली. साईबाबांच्या एका आरतीच्या चालीवर ही आरती सुचली. ही आरती सुचल्यावर माझी पुष्कळ भावजागृती होऊन मला आनंद मिळाला.

कोरोना महामारीच्या संदर्भात अग्निहोत्राच्या विभूतीचे लक्षात आलेले महत्त्व !

‘सध्या कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व जग त्रस्त असल्याने जगात अनेक जणांनी अग्निहोत्राला आरंभ केला आहे. अग्निहोत्र करणार्‍या अशा अनेक जणांसाठी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली खालील सूत्रे मार्गदर्शक आहेत.

बालसाधिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिला स्वतःचा संतसन्मान सोहळा होत असल्याचे स्वप्नात, तसेच जागृत अवस्थेत उघड्या डोळ्यांनी दिसणे

‘संतसन्मान सोहळ्याचे दृश्य दिसल्यावर श्रिया प्रत्येक वेळी मला ते सांगते; परंतु ‘हे मला का दिसते ?’, असा प्रश्‍न तिला पडत नाही किंवा त्याचे कौतुकही तिला वाटत नाही. तिने केवळ ‘आई, हे मला उघड्या डोळ्यांनी कसे गं दिसते ?’, इतकाच प्रश्‍न विचारला.

सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांनी गुरु-शिष्य नात्यासंदर्भात व्यक्त केलेले अपूर्व विचार !

गुरूंसंदर्भातील शिष्याच्या विचारांत टप्प्या-टप्प्याने कसा पालट होत जातो, याची अद्वितीय माहिती सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांनी या लेखात दिली आहे.