साधकांनो, आपत्‍काळाच्‍या पूर्वसिद्धतेसाठी आपल्‍या जिल्‍ह्यातील अत्‍यावश्‍यक सेवांचे संपर्क क्रमांक, तसेच संकेतस्‍थळांची ‘लिंक’ स्‍वतःकडे प्राधान्‍याने नोंद करून ठेवा !

‘प्रतिदिन घडणार्‍या वाढत्‍या दुर्घटना, विविध आपत्ती इत्‍यादींद्वारे भीषण आपत्‍काळ अनुभवायला येत आहे. आपत्‍काळात व्‍यक्‍तीला कोणत्‍याही तात्‍काळ सेवेची आवश्‍यकता भासू शकते. यासाठी आपल्‍या जिल्‍ह्यातील आणि स्‍थानिक स्‍तरावरील सर्व अत्‍यावश्‍यक सेवांचे संपर्क क्रमांक सर्वांनी स्‍वतःकडे संरक्षित करून ठेवावेत

कै. मोहन केशव बेडेकर यांची त्‍यांच्‍या नातेवाइकांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये

कै. मोहन केशव बेडेकर यांची त्‍यांच्‍या नातेवाइकांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढील लेखात दिली आहेत.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या रत्नागिरी आवृत्तीच्‍या कार्याचा आधारस्‍तंभ असलेले कै. मोहन बेडेकर !

बेडेकरकाका दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या रत्नागिरी आवृत्तीच्‍या कार्याचे पहिल्‍या अंकापासून आधारस्‍तंभ होते आणि आमचेही आधार होते. ‘अलीकडच्‍या काळातील ‘त्‍यांचे प्रेमाने बोलणे, परिस्‍थिती स्‍वीकारणे’, या गोष्‍टी पाहिल्‍यास ‘त्‍यांची आध्‍यात्मिक उन्‍नती झाली आहे’, असेे मला जाणवले.’

‘सनातन प्रभात’साठी २४ वर्षे तन-मन-धनाचा त्‍याग करून आदर्श निर्माण करणारे कै. मोहन बेडेकरकाका आणि त्‍यांचे कुटुंबीय !

‘सनातन प्रभात’साठी काकांनी केवळ त्‍यांच्‍या वास्‍तूचा त्‍याग केला नाही, तर जिल्‍ह्यात ‘सनातन प्रभात’च्‍या कार्याचा विस्‍तार होण्‍यासाठीही प्रयत्न केले. दैनिकासाठी करावयाच्‍या दैनंदिन कार्यामध्‍ये सहभाग घेऊन त्‍यांनी हे धर्मकार्य केले. त्‍यांचे हे कार्य म्‍हणजे जणू द्वितपपूर्तीच !

धर्माचरण करणारी आणि आश्रमात येण्‍याची ओढ असलेली ५५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली परभणी येथील कु. संस्‍कृती गणेश शेंदूरवाडकर (वय १४ वर्षे) !

‘मी एकदा संस्‍कृतीला म्‍हणाले, ‘‘तुला सर्व कामे यायला पाहिजेत.’’ कोरोना महामारीमुळे लागू झालेल्‍या दळणवळण बंदीच्‍या काळात ती नवीन कामे शिकली. तिच्‍यात नवीन पदार्थ करून पहाण्‍याची आवडही निर्माण झाली.

रत्नागिरी येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे कै. मोहन बेडेकर यांच्‍या संदर्भात त्‍यांच्‍या मुलाला जाणवलेली सूत्रे !

८.४.२०२३ या दिवशी रत्नागिरी येथील मोहन बेडेकर यांचे निधन झाले. १९.४.२०२३ या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या मुलाला त्‍यांच्‍या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

गुरूंनी काय दिधले मज !

‘एक साधकाला काही कारणांमुळे घरी जावे लागले होते. त्‍याविषयी मला काहीच ठाऊक नव्‍हते. अचानक एक दिवस त्‍याच्‍याशी फोनवर संपर्क झाला. तेव्‍हा बोलतांना तो मला म्‍हणाला, ‘‘गुरूंनी मला काय दिले ? मी तर आज पुष्‍कळ कष्‍ट भोगत आहे.’’ त्‍याचे बोलणे ऐकल्‍यावर मला जाणीव झाली, ‘गुरु ऐहिकातील काहीच देत नसतात.