झपाटणे आणि पुनर्जन्म
‘झपाटणे (परकाया प्रवेश) आणि पुनर्जन्म यातील फरक ठरवणे सकृतदर्शनी तरी कठीण ठरते.’ (संदर्भ : प्रज्ञालोक, एप्रिल-जून २०२२)
‘झपाटणे (परकाया प्रवेश) आणि पुनर्जन्म यातील फरक ठरवणे सकृतदर्शनी तरी कठीण ठरते.’ (संदर्भ : प्रज्ञालोक, एप्रिल-जून २०२२)
गुरूंची इच्छा, गुरूंची आज्ञा आणि गुरूंची शिकवण स्वीकारणे आणि त्यानुसार आचरण करणे, या स्थितीत सतत रहाणे, हे उत्तम शिष्याचे लक्षण आहे.’
आपण यजमानांशी जेवढे आदराने वागू, तेवढे आपल्यासाठी चांगले असते. त्यामुळे पती-पत्नी यांच्यातील भांडणाचे प्रमाण न्यून होऊन त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होत नाही.’
‘‘अपेक्षा’ हा शब्द योग्य कि ‘आपेक्षा ?’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘अपेक्षा !’’ तेव्हा ती साधिका म्हणाली, ‘‘मी फळ्यावर ‘आपेक्षा’, असा शब्द लिहिला आहे. तू फळ्याकडे जातच आहेस, तर ‘माझा’ काना पुसून टाक.’’
‘व्यक्तीने जन्म-मृत्यूच्या फेर्यांत अडकण्याचे एक कारण असते त्याचा इतरांशी असणारा ‘देवाण-घेवाण हिशोब’ ! त्यामुळे शक्यतो कधी कुणाकडे काही मागू नये. काही कारणास्तव मागायची वेळ आल्यास त्याची शक्य तितक्या तत्परतेने परतफेडही करावी.
आंधळ्या माणसाच्या तळहातावर ठेवलेला दिवासुद्धा त्या आंधळ्याला कोणतीही वस्तू दाखवू शकत नाही. वस्तू दिसण्यासाठी डोळा आणि दिवा दोन्ही लागतात.
श्रीराम प्रभु ! घनीभूत आनंद व ज्ञान हेच ज्याचे स्वरूप आहे, देश-काल-वस्तू ज्याला मर्यादा घालू शकत नाहीत.
‘प्रभु श्रीरामरायाचे तत्त्व आता अधिकाधिक कार्यरत झाले आहे. रामभक्तांनो, आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीला रामभक्तीची जोड देऊन अंतःकरणात भक्तीचे दीप प्रज्वलित करूया.
आचारधर्मात सांगितलेल्या जिवाच्या प्रत्येक देहव्यापारात (माणूस करत असलेले आचारविहीत कर्म) जीव आणि सृष्टी एक आहेत, ही जाणीव सतत प्रतिष्ठित अन् जागृत असते.
एकदा एक साधक माझ्या भावाला (श्री. राम होनप यांना) म्हणाला, ‘‘तुम्हाला पाहून मी निःशब्द झालो !’’ आणि त्यानंतर तो साधक रामशी चक्क पाऊण घंटा बोलला. त्याचे ते वागणे पाहून राम ‘निःशब्द’ झाला !’