अनंत चतुर्दशीचे व्रत Anant Chaturdashi
अनंत चतुर्दशी ! ‘गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णुदेवतेला अनुसरून केल्या जाणार्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. अशा या व्रताविषयीची माहिती येथे देत आहोत.
अनंत चतुर्दशी ! ‘गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णुदेवतेला अनुसरून केल्या जाणार्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. अशा या व्रताविषयीची माहिती येथे देत आहोत.
शासनकर्ता दुःखाला, कष्टाला, संकटाला वा लोकांमध्ये होऊ शकणार्या अप्रियतेला कंटाळून हानीचे भय बाळगणारा आणि त्यामुळे वाटले तसा वागणारा असा राजा नसावा. तो खर्या अर्थाने धर्मनिष्ठ असावा.
भारतातील संघटित हिंदूंनी राज्यघटनेच्या मार्गाने हिंदु राष्ट्राची मागणी चिकाटीने लावून धरल्यास ती शासनकर्त्यांना मान्य करावीच लागेल. त्यासाठी तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत असाल, तेथील हिंदूंचे संघटन करा !
‘सनातन प्रभात’ हे बीजरूपात कार्य करणारे वृत्तपत्र आहे. जे विषय ‘सनातन प्रभात’ने मांडले, त्या विषयांनी पुढे आंदोलनाचे स्वरूप घेतले.
येथे मौलानांनी विद्यार्थ्यांना इस्लाममधील शब्दांचे अर्थ आणि नमाजपठणाचे महत्त्व यांची माहितीही सांगितली. एवढ्यावरच न थांबता ‘तुम्ही दगडाच्या देवाला पूजता. आम्ही आकाशातील देवाला पूजतो’, अशी हिंदु धर्माशी तुलना करून विद्यार्थ्यांची दिशाभूलही केली.
देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !
‘भारत सरकारच्या ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) आणि ‘अन्न अन् औषध प्रशासन’ (FDA) यांसारख्या खाद्यपदार्थांचे प्रमाणिकरण करणार्या शासकीय संस्था अस्तित्वात असतांनाही ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे समांतर इस्लामी अर्थव्यवस्था..
कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ या सप्तर्षींना नमस्कार करून प्रार्थना करावी, ‘आमच्याकडून कायिक, वाचिक आणि मानसिक ज्या काही चुका झाल्या आहेत, त्यासाठी आम्हाला क्षमा करावी.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक खासगी प्रवासी ‘बुकिंग अॅप’ (आरक्षण करणारे अॅप) गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात लूटमार करत आहेत.
श्रीकृष्णाने दाखवलेल्या राजकारणी कौशल्याचा राष्ट्रीय हितासाठी उपयोग करून घेणे आवश्यक आहे.