जे श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यांना करता येते, ते पोलीस का करू शकत नाहीत ?

‘२३ ऑगस्ट २०२३ या दिवशी उज्जैन येथून एक हिंदु महिला (वय २३ वर्षे) रागाच्या भरात घर सोडून पळाली असून ती इंदूर-कोच्चुवेल्ली (गाडी क्र.२०९३२) या रेल्वेगाडीमध्ये आहे.

वीर सावरकर उवाच

‘हिंदु संस्‍कृतीने माणसाला देवत्‍वापर्यंत पोचण्‍याची आकांक्षा बाळगून माणसाने अंगात सात्त्विक भाव उत्‍पन्‍न करण्‍याची पराकाष्‍ठा केली पाहिजे’, अशी शिकवण दिली. तथापि हे जग केवळ सत्त्वाच्‍या एकाच धाग्‍याने विणले गेले नाही.

‘हेट स्‍पीच’चा (द्वेषयुक्‍त भाषण) संदर्भ देऊन हिंदु वक्‍त्‍यांमध्‍ये भीती निर्माण केली जात आहे ! – सुरेश चव्‍हाणके, मुख्‍य संपादक, सुदर्शन चॅनल

अमेरिकेमध्‍ये ‘इस्‍लामोफोबिया’विषयी (इस्‍लामविषयी तिरस्‍कार) कायदा करण्‍यात आला आहे. भारतात असा कायदा करता येणार नाही, म्‍हणून ‘हेट स्‍पीच’ ही पुढील आवृत्ती आणली आहे.

न्यायालय करत असलेले तरुणी आणि पुरुष यांच्यातील भेद !

‘बंगाल पोलिसांनी ‘डेटिंग’ (‘डेटिंग’ म्‍हणजे आवडीच्‍या व्‍यक्‍तीला जवळून जाणून घेण्‍यासाठी तिच्‍यासमवेत वेळ घालवणे) सेवा पुरवण्‍याच्‍या नावाखाली फसवणूक करणार्‍या १६ जणांना अटक केली आहे.

सरकारी भूमीवर अनधिकृत बांधकाम होऊ दिले नसते, तर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचा गुन्हा घडला नसता !

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे २९ जुलै २०२३ या दिवशी मोहरमच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या फेरीत ३३ मुसलमानांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. पोलिसांनी सर्वांवर गुन्हा नोंदवला.

अनेक संघटनांचे अनेक हिंदू हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाला येऊन मिळत आहेत

भारतवर्षातील अनेक नद्या समुद्राला येऊन मिळतात त्‍याप्रमाणे या देशातील अनेक राज्‍यांतील, विविध विचारांचे, तसेच अनेक संघटनांचे अनेक हिंदू हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाला येऊन मिळत आहेत.

सर्वधर्मसमभाव म्हणणार्‍या हिंदूंना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !

‘अलीकडे काही हिंदूंच्या काही धार्मिक संस्था तथाकथित ‘सर्वधर्मसमभावा’साठी पुढाकार घेत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी म्हणावे लागेल . . . हे असेच चालू राहिले, तर ‘पुढे काय होईल ?’, याचा विचार प्रत्येक हिंदूने केला पाहिजे.’

भारताची परराष्‍ट्र धोरणांची चालू असलेली घोडदौड

भारत चीनच्‍या सीमेवरच्‍या १९ जिल्‍ह्यांमधील ३ सहस्र खेड्यांचा चीनशी संघर्षाच्‍या दृष्‍टीने विकास केला जाईल.

बालपणी, तारुण्‍यात आणि वृद्धावस्‍थेत कसे वागावे ?

‘बालपणी बालकाप्रमाणे खेळावे, कुदावे आणि निश्‍चिंत जगावे; परंतु बालकाचे पिता व्‍हाल, तेव्‍हा बालक्रीडा सोडून द्या

आसक्‍तीमुळे खरे ज्ञान होत नाही !

‘ज्‍याच्‍यात आसक्‍ती किंवा द्वेष असतो, तो सत्‍याचे निरूपण करू शकत नाही; कारण ती आसक्‍ती त्‍याच्‍या ज्ञानाशी जुळून जाते. अशा स्‍थितीत तो स्‍वतःविषयी किंवा दुसर्‍याविषयी योग्‍य निर्णय घेऊ शकत नाही.