राज्यात ५ मासांत १ सहस्र ७६ शेतकर्यांच्या आत्महत्या !
मंत्री विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, नापिकी, राष्ट्रीयीकृत अथवा सहकारी बँक, तसेच मान्यताप्राप्त सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे येणारा कर्जबाजारीपणा आणि कर्ज परतफेडीचा तगादा या ३ कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत.