गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नोकरभरतीमध्ये महाघोटाळा झाल्याची सत्ताधारी पक्षातीलच काही आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ३६८ पदांच्या निवडीमध्ये प्रचंड घोटाळा झाला आहे. हा ७० कोटी रुपयांचा महाघोटाळा आहे !
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ३६८ पदांच्या निवडीमध्ये प्रचंड घोटाळा झाला आहे. हा ७० कोटी रुपयांचा महाघोटाळा आहे !
या वेळी खासदार भोसले यांच्या हस्ते भारत-पाकिस्तान युद्धातील २२ हून अधिक माजी सैनिक, वीरमाता आणि वीरपत्नी यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कोरोना संसर्गाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीत मानवी मूल्य आणि विश्वबंधुता यांच्या विचारांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
परीक्षेतील दलाल आणि पेपरफुटी यांमुळे म्हाडाच्या विविध पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा अचानक रहित करण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवसापूर्वीच्या मध्यरात्रीला ही घोषणा करण्याची नामुष्की गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आली.
वर्ष २०१७ मध्ये रेश्मा खान नावाच्या एका बांगलादेशी महिलेच्या पारपत्राच्या प्रकरणात गुन्हा नोंद न करण्यासाठी देवेन भारती यांनी दबाव आणल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
देशासमोर अनेक समस्या असून त्या आपल्यालाच सोडवायच्या आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले आहे. शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पू. ह.भ.प. वक्ते महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त लोणी (जिल्हा नगर) येथे वारकरी अधिवेशन संपन्न
११ डिसेंबर या दिवशी दुपारी संत, महंत आणि भाविक यांच्या उपस्थितीत त्यांच्या इच्छेनुसार गोदावरी-प्रवरा नदीच्या संगमावर बांधण्यात आलेल्या त्यांच्या स्मारकावर वैदिक पद्धतीने वेदमंत्रांच्या जयघोषात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वास्तविक हिंदूंच्या मंदिरांचा निधी हा हिंदु धर्माच्या कार्यासाठीच व्यय व्हायला हवा. असे असतांना स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षांतील सरकारांनी केवळ हिंदूंच्या असंख्य मंदिरांचे सरकारीकरण करून मंदिरांची संपत्ती अधार्मिक गोष्टींवर उधळली आहे.
श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेले मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामास लवकरच पुन्हा प्रारंभ करण्यात येणार आहे. खोदकामाचे पूर्वीचे दर आणि आताचे दर यांत फरक असून आता नवीन दर ठरवून ते काम करावे लागेल.