बंगालमधील शाळेत बाँबस्फोट ! : जीवितहानी नाही
जर मधल्या सुट्टीत स्फोट झाला असता, तर मोठी हानी होऊ शकली असती. येथे बाँब ठेवण्यात आला कि कुणी फेकला, हे स्पष्ट झालेले नाही.
जर मधल्या सुट्टीत स्फोट झाला असता, तर मोठी हानी होऊ शकली असती. येथे बाँब ठेवण्यात आला कि कुणी फेकला, हे स्पष्ट झालेले नाही.
ॲमेझॉन’कडून नेहमीच हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी उत्पादने विकल्याचे समोर आले आहे ! आता थेट हिंदूंचे धर्मांतर करणार्या ख्रिस्ती संस्थांना देणगी दिल्याचे समोर आल्याने केंद्रशासनाने ॲमेझॉनवर भारतात व्यापार करण्यावरच बंदी घातली पाहिजे !
सूरतमधील एका उपाहारगृहाच्या संदर्भात हे उघडकीस आले; मात्र देशात अशी कितीतरी उपाहारगृहे असतील जेथे लोकांची अशी फसवणूक केली जात असेल, याचा शोध कोण घेणार ?
अशा वासनांधांच्या बातम्या प्रसारमाध्यमे दडपतात आणि हिंदूंच्या साधू-संतांवरील आरोपाच्या बातम्यांना अधिकाधिक प्रसिद्धी देतात !
धर्मांधांना अटक करण्यास गेल्यावर पोलिसांवर बहुतेक वेळा आक्रमण होते, याविषयी कोणताही निधर्मीवादी पक्ष, नेता किंवा संघटना कधी तोंड उघडत नाही !
अशा प्रकारांमुळेच ‘हिंदूंनी हिंदू व्यापार्यांकडूनच साहित्य विकत घ्यावे’, असे आवाहन हिंदूंच्या संघटना करत असतील, तर त्यात चुकीचे काय ?
अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) त्वरित कर्ज देणार्या चिनी ॲपच्या प्रकरणी ‘पेटीएम्’, ‘रेझरपे’, ‘कॅशफ्री’ आणि ‘इझीबझ’ यांच्या माध्यमातून ठेवलेल्या व्यापारी खात्यांमधील ४६ कोटी ६७ लाख रुपये गोठवले आहेत.
भाग्यनगर शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
आता केंद्र सरकारनेच हिंदूंच्या धर्मस्थळावर बांधण्यात आलेल्या मशिदींचे सर्वेक्षण करून सत्य समोर आणावे आणि हिंदूंना त्यांचा हक्क मिळवून द्यावा, अशीच सामान्य हिंदूंची अपेक्षा आहे !
सर्वोच्च न्यायालयात केंद्रशासनाचे शपथपत्र !