काश्मीरमध्ये मशिदीच्या मौलवीला अटक !
काश्मीरची समस्या ही केवळ एका भूभागापुरती मर्यादित नाही. त्याच्या मागे जिहाद हे प्रमुख कारण आहे. जिहाद पुकारणार्यांवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणे कठीण आहे !
काश्मीरची समस्या ही केवळ एका भूभागापुरती मर्यादित नाही. त्याच्या मागे जिहाद हे प्रमुख कारण आहे. जिहाद पुकारणार्यांवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणे कठीण आहे !
प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी असे चंगळवादी कार्यक्रम आयोजित करणारे गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशालाच फाटा देत असल्याने समाजाला धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात येते !
मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर असेच घडणार !
अशा वासनाधांना इस्लामी देशांप्रमाणे शरीयत कायद्यानुसार कमरेभर खड्ड्यात गाडून त्याला दगड मारून ठार करण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच भारतियांना वाटते !
सँडहर्स्ट रोड ते भायखळा स्थानक यांच्या दरम्यान रेल्वेच्या रुळावर दगडांनी भरलेले लोखंडी पिंप ठेवून समाजकंटकाने घातपात करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा ५ सप्टेंबर या दिवशी मुंबई दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात ते ‘लालबागचा राजा’ आणि श्री सिद्धिविनायक या प्रमुख गणपतींचे दर्शन घेणार आहेत.
विविध देशांच्या मुंबई स्थित महावाणिज्यदूतांनी शहरातील मानाच्या श्री गणेशमूर्तींचे दर्शन घेतले. गणरायांचे दर्शन आणि भक्तीभावाने भारावलेले वातावरण पाहून ‘अद्भूत अनुभूती’ आल्याची प्रतिक्रिया त्यांनी या वेळी व्यक्त केली.
निसर्गोपचार, योग, ध्यान, आयुर्वेद अशा सर्व भारतीय चिकित्सा पद्धतींचा अभ्यास असणारे आणि त्यानुसार गेली अनेक वर्षे लोकांवर यशस्वी उपचार करणारे ‘गायत्री धाम’चे मुख्य व्यवस्थापक पंडित मेवालालजी पाटीदार यांची हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी सदिच्छा भेट घेतली.
असा निर्णय देशातील प्रत्येक पंचायत, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, राज्य सरकार आदींनी घेतला पाहिजे !