संपादकीय : जनतेच्या पैशांवर ‘दरोडा’ !
जनतेच्या कररूपातून जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणार्या लोकप्रतिनिधींना कठोर शिक्षा आवश्यक !
जनतेच्या कररूपातून जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणार्या लोकप्रतिनिधींना कठोर शिक्षा आवश्यक !
‘व्हॉट्सॲप’वर फिरत असलेल्या एका ‘पोस्ट’मधून जैन आणि अग्रवाल समाजाने एक निर्णय घेतल्याचे नुकतेच समोर आले. या निर्णयानुसार विवाह भोजनात सहाच पदार्थ ठेवण्यात यावेत.
७ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण थायरॉईड ग्रंथी (एक अंतःस्रावी ग्रंथी) अकार्यक्षम होणे आणि तिचे अतीकार्य होणे यांविषयी माहिती बघितली. आजच्या लेखात आपण दोन्ही प्रकारात जीवनशैली कशी असावी ?
या तक्रारीनुसार पोलिसांनी अन्वेषण केले आणि प्रथमदर्शनी गुन्हा घडला असल्याचा अहवाल तालुका दंडाधिकार्यांकडे पाठवला.
सध्या म्यानमारमध्ये बंडखोर गट आणि लष्कर यांच्यात संघर्ष चालू आहे, तसेच नोव्हेंबर २०२३ मध्ये भारतात म्यानमारचे जवळपास ६०० सैनिक घुसले होते. या प्रकरणी मिझोराम सरकारने केंद्र सरकारकडे साहाय्य मागितले होते.
मनोरंजन अन् कला यांच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली वाट्टेल ते दाखवले जाते, त्यावर कठोर कायद्याचा अंकुश कधी येणार ?
देवाने मुलांवर चांगले संस्कार करण्याच्या दृष्टीने प्रेरणादायी आणि उद्बोधक अशा नाटिका करण्याची सौ. शुभांगी शेळके यांना दिलेली संधी !
किसान आंदोलनाचे स्वरूप केवळ सरकारविरोधी न रहाता ते देशविरोधी होत जाते, हे धोकादायक !
आज देश-विदेशात अनेक ठिकाणी कथित ‘व्हॅलेंटाईन डे’, म्हणजे ‘प्रेमदिवस’ साजरा केला जातो. त्या निमित्ताने…
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या जन्मोत्सव प्रतिवर्षी ‘गीताभक्ती दिवस’च्या रूपात साजरा केला जातो. यंदा त्यांच्या जन्मोत्सवाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आळंदी येथे ‘गीताभक्ती अमृत महोत्सव’ साजरा झाला. त्यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया.