संपादकीय : जनतेच्या पैशांवर ‘दरोडा’ !

जनतेच्या कररूपातून जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणार्‍या लोकप्रतिनिधींना कठोर शिक्षा आवश्यक !

विवाह भोजनातील काटकसर !

‘व्हॉट्सॲप’वर फिरत असलेल्या एका ‘पोस्ट’मधून जैन आणि अग्रवाल समाजाने एक निर्णय घेतल्याचे नुकतेच समोर आले. या निर्णयानुसार विवाह भोजनात सहाच पदार्थ ठेवण्यात यावेत.

थायरॉईड ग्रंथी अकार्यक्षम आणि तिचे अतीकार्य होणे यांमधील जीवनशैली कशी असावी ?

७ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण थायरॉईड ग्रंथी (एक अंतःस्रावी ग्रंथी) अकार्यक्षम होणे आणि तिचे अतीकार्य होणे यांविषयी माहिती बघितली. आजच्या लेखात आपण दोन्ही प्रकारात जीवनशैली कशी असावी ?

अल्पवयीन मुलाशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणाचा हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचा निवाडा !

या तक्रारीनुसार पोलिसांनी अन्वेषण केले आणि प्रथमदर्शनी गुन्हा घडला असल्याचा अहवाल तालुका दंडाधिकार्‍यांकडे पाठवला.

वर्ष १९७० चा ‘मुक्त संचार व्यवस्था’ (फ्री मुव्हमेंट रिजीम) करार केला रहित !

सध्या म्यानमारमध्ये बंडखोर गट आणि लष्कर यांच्यात संघर्ष चालू आहे, तसेच नोव्हेंबर २०२३ मध्ये भारतात म्यानमारचे जवळपास ६०० सैनिक घुसले होते. या प्रकरणी मिझोराम सरकारने केंद्र सरकारकडे साहाय्य मागितले होते.

कलात्मकतेच्या (तोफेच्या) तोंडी संस्कृती-संस्कार ?

मनोरंजन अन् कला यांच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली वाट्टेल ते दाखवले जाते, त्यावर कठोर कायद्याचा अंकुश कधी येणार ?

नाटक हे दृक्श्राव्य माध्यम असल्याने अधिक परिणाम करणारे असणे, त्यामुळे नाट्यकलेच्या माध्यमातून मुलांना धर्मशिक्षण दिल्यास त्यांच्या मनावर धर्माचे संस्कार होऊन त्यांच्या साधनेचा पाया सिद्ध होऊ शकणे

देवाने मुलांवर चांगले संस्कार करण्याच्या दृष्टीने प्रेरणादायी आणि उद्बोधक अशा नाटिका करण्याची सौ. शुभांगी शेळके यांना दिलेली संधी !

संपादकीय : पुन्हा ‘किसान आंदोलन !’

किसान आंदोलनाचे स्वरूप केवळ सरकारविरोधी न रहाता ते देशविरोधी होत जाते, हे धोकादायक !

प्रेमाच्या उच्च आदर्शांचा गळा घोटणारा ‘व्हॅलेंटाईन डे’ !

आज देश-विदेशात अनेक ठिकाणी कथित ‘व्हॅलेंटाईन डे’, म्हणजे ‘प्रेमदिवस’ साजरा केला जातो. त्या निमित्ताने…

संपूर्ण जीवन हिदु धर्म, संस्कृती, समाज आणि राष्ट्र यांना समर्पित करणारे ‘गीता परिवारा’चे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या जन्मोत्सव प्रतिवर्षी ‘गीताभक्ती दिवस’च्या रूपात साजरा केला जातो. यंदा त्यांच्या जन्मोत्सवाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आळंदी येथे ‘गीताभक्ती अमृत महोत्सव’ साजरा झाला. त्यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया.