पावसाळ्‍यात तुळशीची लागवड करण्‍यासाठी तुळशीच्‍या मंजिर्‍या जमवून ठेवाव्‍यात !

येत्‍या पावसाळ्‍यात तुळशीची लागवड करण्‍यासाठी प्रत्‍येकाने तुळशीच्‍या वाळलेल्‍या मंजिर्‍या गोळा करून ठेवाव्‍यात. तुळशीच्‍या लागवडीविषयीची माहिती, तसेच तिचे औषधी गुणधर्म सनातनचा ग्रंथ ‘जागेच्‍या उपलब्‍धतेनुसार औषधी वनस्‍पतींची लागवड’ यात दिली आहे.

भारतासह अन्‍य देशांवर दादागिरी करणार्‍या चीनला टक्‍कर देण्‍यासाठी भारताची सिद्धता !

भारतात ‘मेरीटोक्रसी’ (कौशल्‍याला प्राधान्‍य) वाढायला हवी ! आज जागतिक संस्‍थांमध्‍ये भारतीय बुद्धीमत्ता मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. भारतातील बुद्धीमान मुले ‘आय्.आय्.टी.’सारख्‍या संस्‍थांमध्‍ये शिकून परदेशात जातात आणि यशस्‍वी होतात. भारताची बुद्धीमत्ता भारतातच रहायला हवी. जगातील संस्‍था आज भारतात गुंतवणूक करत आहेत. जगातील सर्वाधिक भ्रमणभाष सिद्ध करणारे कारखाने भारतात आहेत. काही वर्षांनी सौर ऊर्जा निर्मितीचे कारखानेसुद्धा भारतात उभे … Read more

इस्‍लाम सोडणार्‍या मुसलमानांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

सध्‍या इस्‍लाम सोडायची इच्‍छा असणारे समाजात अनेक लोक आहेत. त्‍यांना आपण साहाय्‍य करण्‍याची आवश्‍यकता आहे. पूर्वी हिंदु असणारे; पण नंतर धर्मांतर केलेले अनेक मुसलमान या देशात पहायला मिळतात.

हिंदूंचा उद्रेक !

भारतभरातील हिंदुद्वेषी घटनांतून बोध घेऊन सर्वत्रच्या हिंदूंनी त्यांचे संघटन बळकट करावे !

५३ वर्षांची प्रतीक्षा !

अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पास एवढा विलंब होण्यास उत्तरदायी असणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडूनच धरणासाठी झालेला अतिरिक्त खर्च वसूल करायला हवा, तसेच त्यासाठी उत्तरदायी असणार्‍या सर्व संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाईही झाली पाहिजे.

भारताच्‍या सीमावर्ती राज्‍यांची भयावह स्‍थिती !

वर्ष १९४७ मध्‍ये भारताचे दोन भाग करून पाकिस्‍तानच्‍या जिना यांनी द्विराष्‍ट्र तत्त्व स्‍वीकारले होते. मग मात्र भारतालाच मागील ७५ वर्षांपासून ‘धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र’, असे का घोषित करावे ? वर्ष १९७२ मध्‍ये बांगलादेशाची निर्मिती झाली. इस्‍लामिक कट्टरतावाद्यांनी  बांगलादेशामध्‍ये भयंकर परिस्‍थिती निर्माण केली आहे. पूर्वी तेथे १५ टक्‍के हिंदू होते. आता त्‍यांची लोकसंख्‍या केवळ ८ टक्‍क्‍यांच्‍या आसपास आहे.

अपचन – एक दुर्लक्षित आजार

अजीर्ण किंवा अपचन हे सर्वांच्‍या परिचयाचे आहे; परंतु या आजाराकडे क्षुल्लक म्‍हणून दुर्लक्ष केले जाते. आयुर्वेदामध्‍ये पचनशक्‍तीतील बिघाड हे अनेक आजारांचे मूलभूत कारण ठरते. म्‍हणून त्‍याविषयी आपण आजच्‍या लेखामध्‍ये सविस्‍तर जाणून घेणार आहोत….

विकतचे खाद्यपदार्थ खाण्‍यापेक्षा घरगुती पौष्‍टिक खाद्यपदार्थ खावेत !

बिस्‍किटे, शेव, चिवडा, चिप्‍स, फरसाण यांसारखे विकतचे तेलकट पदार्थ कधीतरी गंमत किंवा पालट म्‍हणून खाण्‍यास आडकाठी नसते; परंतु असे पदार्थ नियमितपणे खाणे आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने चांगले नसते. हे पदार्थ बनवण्‍यासाठी पामतेलासारख्‍या निकृष्‍ट तेलाचा वापर केला जातो. यांतून शरिराला काहीच पोषणमूल्‍य प्राप्‍त होत नाही.

स्वामी विवेकानंद यांची प्रतिभा आणि प्रभुत्व

स्वामी विवेकानंद यांना कोलकोताच्या वेदज्ञ पंडितांनी संस्कृतमध्ये प्रश्न विचारले. त्या वेळी स्वामीजींचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि आचरण यांविषयी प्रसंग येथे देत आहोत.

कुठे पुस्तकप्रेमी पेशवे, तर कुठे सध्याचे शासनकर्ते ?

पहिले बाजीराव पेशवे हे जसे तलवार बहादूर होते, तसे ते विद्याव्यासंगीही होते. वेदांत विषयाची त्यांना आवड होती. स्वारीत असतांनाही त्यांच्याजवळ ‘वेदभाष्य’ हा ग्रंथ असे. बाजीरावांचा मुलगा नानासाहेब हेही विद्वान आणि बहुश्रुत होते.