अध्‍यात्‍मातील स्‍त्री माहात्‍म्‍य !

मार्च मासामध्‍ये जागतिक महिला दिन साजरा झाला. सध्‍या ‘सुपर वुमन’चे प्रचंड कौतुक करतांना अनेक माता-भगिनी भारतीय स्‍त्रियांविषयी विविधांगांनी भरपूर लिहित आहेत; पण त्‍यांच्‍याकडून एका महत्त्वाच्‍या विषयावर अल्‍प लक्ष दिले गेले. तो विषय आहे अध्‍यात्‍म !

मुसलमान लांगूलचालनाची धर्मनिरपेक्षता !

श्रीरामनवमीच्या दिवशी उसळलेल्या दंगलीचे पडसाद थांबले नाहीत, तोपर्यंत बंगालमधील दिनाजपूर येथे एका अल्पवयीन हिंदु मुलीवर वासनांध मुसलमानांनी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. श्रीरामनवमीच्या दंगलीमध्ये हिंदूंवर बडगा दाखवणार्‍या बंगालच्या पोलिसांनी या घटनेतही पीडित मुलीचा मृतदेह फरफटत नेल्याचा ..

प्रसिद्धीचा हव्यास ?

एका मराठी अभिनेत्रीने तिच्या आई-वडिलांच्या वैयक्तिक क्षणांविषयी केलेले एक विधान चांगलेच गाजत आहे. ‘त्यांचे वैयक्तिक क्षण आम्ही पाहिलेले आहेत’, असे तिने म्हटले. खरेतर कुणीही आपल्या आई-वडिलांच्या संदर्भात अशा विषयांवर उघडपणे वाच्यता करत नाही. याला कारण ‘संस्कृती’ आणि ‘नैतिकता’ आहे.

श्री शंकर महाराज : पारमार्थिक वैराग्यसंपन्न मूर्ती

श्री शंकर महाराज यांनी पुढे एकदा म्हटले होते, ‘आम्ही कैलासाहून आलो !’ नावही ‘शंकर’ ! ते खरोखरच शिवाचे वैराग्य-संपन्न अंशावतार असावेत.

अमेरिकेचे जागतिक स्तरावरील सर्वाेच्च स्थान धोक्यात आहे का ?

चीनचे विस्तारवादी धोरण भारतासह जगाला डोकेदुखी असून त्याच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन काटशह देणे आवश्यक !

नियमित व्यायाम केल्याने होणारे लाभ

‘नियमित व्यायाम केल्याने शरिराचे बळ, तसेच कार्य करण्याची क्षमता वाढते.

परम पूज्यांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपादृष्टीने जाहले चराचर धन्य ।

प.पू. गुरुदेवांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १७.५.२०२२ या दिवशी मला सुचलेली कविता पुढे दिली आहे.

‘पर्यावरण असमतोल’ कुणामुळे ?

तापमान वाढीला ‘आधुनिक जीवनशैली’ कारणीभूत आहे आणि ती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने यात लक्ष घालून समाजाचे प्रबोधन करणेही तितकेच आवश्यक आहे. अन्यथा मानवाची विनाशाकडे वाटचाल होईल हे नक्की !  

आहारातील पोषकांश शरिराला पूर्णपणे उपलब्ध होण्यासाठी सकाळचा पहिला आहार जठराग्नी प्रदीप्त झाल्यावरच घ्यावा !

आजकाल अनेकांमध्ये पुरेसा आहार घेऊनसुद्धा रक्तातील ‘हिमोग्लोबिन’, ‘कॅल्शियम’ यांसारखे घटक न्यून असणे, तसेच थकवा येणे, उत्साह नसणे, शरीर कृश असणे इत्यादी लक्षणे आढळतात.