गंगा नदी अखंड वहाण्यासाठी पर्यावरण रक्षणाचा संकल्प करा !
गंगेचा प्रवाह अखंड वहाता ठेवल्यास आर्थिक लाभ तर होतीलच, तसेच गंगेचे पावित्र्य टिकून तिच्यामुळे राष्ट्रीय अस्मिता आणि एकात्मता दृढ होईल.
गंगेचा प्रवाह अखंड वहाता ठेवल्यास आर्थिक लाभ तर होतीलच, तसेच गंगेचे पावित्र्य टिकून तिच्यामुळे राष्ट्रीय अस्मिता आणि एकात्मता दृढ होईल.
एक वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामध्ये कुणीही जिंकू शकलेले नाही, हे स्पष्ट झाले आहे. सध्याच्या लष्करी कोंडीमुळे वाटाघाटी करून युद्ध बंद करणे, हा एक उपाय आहे.
हिंदूबहुल देशात धर्मांधांना लोकशाहीच्या चारही स्तंभांकडून विशेष वागणूक दिली जाणे, हे हिंदूंना लज्जास्पद !
आजची युवा पिढी भरपूर पैसा आणि प्रगतीच्या नावाखाली ईर्षापूर्ण प्रतिस्पर्धेच्या मागे मृगजळासारखी धावते आहे. यात सुख, आनंद, शांती हे काहीही मिळत नसून फक्त मनस्ताप आहे.
खलिस्तानी चळवळ नष्ट करण्यासाठी आता पावले उचलणार नाही, तर कधी उचलणार ? पंजाबमध्ये काही ठिकाणी खलिस्तानवाद्यांना अटक केल्यावर त्यांच्या चौकशीत ‘आम्ही हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करणार होतो’, अशी माहिती पुढे आली आहे.
तंत्रज्ञान आणि गुलामगिरी यांमधील एकमेव भेद हाच की, गुलामांना पूर्ण जाणीव असते की, ते स्वतंत्र नाहीत !’ मूळच्या लेबेनॉनचे प्रसिद्ध अमेरिकी गणितज्ञ नस्सीम निकोलस तलेब यांच्या या वक्तव्यात पुष्कळ काही दडलेले आहे.
वर्ष २०१४ नंतर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये क्रांतीकारी पालट झाले आहेत. त्यामुळे देशाचे परराष्ट्र धोरण बचावात्मक न रहाता आक्रमक होत आहे.
रक्तक्षय हा बहुतांश स्त्रिया आणि बालक यांच्यामध्ये आढळून येणारा महत्त्वाचा आजार आहे. त्याला आधुनिक शास्त्रात ‘अॅनेमिया’, तर आयुर्वेदामध्ये ‘पांडुरोग’ असे म्हटले आहे.
‘संपूर्ण कुटुंबासमवेत एकत्र भोजन करणे’, हे भारतीय संस्कृतीचे अनोखे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृतीतील एकही गोष्ट विज्ञानाविना नाही. भारतीय परंपरा आणि व्यवस्था देशकालानुरूप विज्ञानाशी निगडीत आहेत.
आज असलेल्या संत रोहिदास यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !