राजधानी संकटात !
‘निसर्गाने साथ द्यावी’, असे वाटत असेल, तर धर्माचरणाचा मार्ग अवलंबण्यातच हित आहे, हे मनुष्याने लक्षात घ्यावे !
‘निसर्गाने साथ द्यावी’, असे वाटत असेल, तर धर्माचरणाचा मार्ग अवलंबण्यातच हित आहे, हे मनुष्याने लक्षात घ्यावे !
चंद्रावर जाण्यासाठी ‘भारतीय अवकाश संशोधन संस्था’ म्हणजेच ‘इस्रो’ सज्ज झाली असून १४ जुलैला ‘चंद्रयान-३’ दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी अवकाशात झेपावलेले असेल !
सरकारी कार्यालये ही भ्रष्टाचाराची उगमस्थाने आहेत, हे कुणालाही अमान्य नसावे !
कारकून निर्माण करण्यासाठी मेकॉलेने चालू केलेली आणि सध्याची ‘४+६+२’ ही शिक्षणपद्धत पालटून गुणकर्मानुसार कौशल्य प्रशिक्षण ही पद्धत चालू केली, तर विद्यार्थ्यांचा आणि पर्यायाने देशाचा खर्या अर्थाने गुणात्मक विकास होईल.
मोगल, इंग्रज, पोर्तुगीज यांचे गुलाम होतो, हे दाखवणार्या खुणा आपण किती दिवस मिरवणार आहोत ?
बंगालमधील निवडणुकीतील आणि नियमित हिंसाचाराची नोंद घेऊन केंद्र सरकार तेथे राष्ट्रपती राजवट कधी लावणार ?
गड-दुर्गांच्या संवर्धनाची घोषणा राज्य सरकारने केली आहे; मात्र त्यांचा इतिहास भावी पिढीपुढे आणण्यासाठी पुरातत्व विभाग आणि सरकार यांनी एकत्रित प्रयत्न करणे अपेक्षित आहे. गड-दुर्गांचे संवर्धन हा केवळ राजकीय लाभापुरता विषय मर्यादित न ठेवता त्याविषयी आत्मियतेने काम करणे आवश्यक आहे.
सौंदर्यवर्धनालयात येणार्या महिलांना इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करून त्यांच्यावर बलात्कार करणार्या तिघांना इराण सरकारने फाशी दिली. यात एक आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि त्याचे २ साहाय्यक यांचा समावेश आहे.
‘आतंकवादाला पोसायचे नसते’, तर ‘अफझलखानासारखे पोट फाडून संपवायचेच असते’, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनीच कृतीतून दाखवून दिले आहे. तो आदर्श भारतानेही सतत ठेवला पाहिजे.
राष्ट्रघातक्यांच्या देशविरोधी कारवाया उलथून टाकून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अन् भारतियांमध्ये देशभावना जागृत होण्यासाठी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत सर्व ठिकाणी म्हणायलाच हवे.