निस्वार्थ हेतू, दूरदृष्टी असलेले आणि विरक्त जीवन जगलेले ऋषि दुर्वास !

मृत्यूच्या देवाचे शंकराचे अंश, म्हणजे दुर्वास. त्यामुळे दुर्वासांचे व्यक्तीमत्त्व एकांतप्रिय, विजनवासी, कोपिष्ट असे होते.

सांख्य दर्शनाचे प्रवर्तक महर्षि कपिल !

सांख्यदर्शन हे भारतीय षड्दर्शनांपैकी एक दर्शन आहे. या दर्शनाची मांडणी म्हणजे विश्व विकासाची भौतिक दृष्टीकोनातून मीमांसा करण्याचा पहिलाच भव्य आणि तर्कनिष्ठ प्रयत्न आहे.

दीनानाथ माझा नाथ ।

हरि भक्ताशी खेळेलसुद्धा आणि खेळतोच. त्याला हरिनामाची थोरवी समजावून सांगेल. त्याच्या अंतःकरणात हरिनामाविषयी श्रद्धा उत्पन्न करील.

भगवान व्यास

वाल्मीकि ऋषि रामायणाची रचना करून अमर झाले, तर महर्षि व्यासांनी महाभारताची रचना केली आणि ते ग्रंथरूपाने चिरंजीव झाले. शेकडो वर्षे झाली, तरी या २ ग्रंथांचे महत्त्व न्यून झाले नाही.

‘अग्‍नीशमन प्रशिक्षणा’च्‍या माध्‍यमातून समष्‍टी साधना करा !

एका छोट्याशा ठिणगीपासून उद़्‍भवलेल्‍या आगीचा शेवट हा छोटाच असतो असे नाही’, या आशयाची एक इंग्रजी म्‍हण आहे. केवळ या म्‍हणीवरून आगीची दाहकता, संहारकता किंवा तिचे भीषण परिणाम यांतील गांभीर्य लक्षात येत नाही; तर आगीचा प्रत्‍यक्ष अनुभव घेतलेल्‍यांनाच त्‍याची कल्‍पना असते.

गंभीर स्‍थितीतील रुग्‍णासाठी ‘हृदय-श्‍वसन पुनरुज्‍जीवन तंत्र’ एक संजीवनी !

गंभीर स्‍थितीतील रुग्‍ण म्‍हणजे कोणत्‍याही कारणाने हृदयक्रिया-श्‍वसनक्रिया बंद पडलेला, बेशुद्ध, अत्‍यवस्‍थ किंवा प्रतिसाद न देणारा रुग्‍ण. अशा रुग्‍णाला ‘मूलभूत जीवितरक्षण साहाय्‍य’ करतांना प्रथमोपचारकाने AB-CABS या पद्धतीचा वापर करणे उपयुक्‍त ठरते.

अधर्माचरण हेच आपत्‍काळ येण्‍याचे मूळ कारण !

‘अधर्म घडणे, देव न मानणे, कुलाचारांचे पालन न करणे, देवाची उपासना न करणे इत्‍यादींमुळे देवतांपर्यंत आवश्‍यक ते उपचार, तसेच नैवेद्य पोचत नाही. यामुळे देवता पृथ्‍वीवर संकटे पाठवतात’, असे पुराणांत सांगितले आहे.

देवदिवाळी

मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला देवदिवाळी हा सण साजरा केला जातो. देवदिवाळी ही मुख्यत्वे कोकणप्रांतात आणि खानदेशात साजरी केली जाते.

ज्ञान, भक्‍ती आणि कर्म या मार्गांचा त्रिवेणी संगम म्‍हणजे प्रथमोपचार ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

प्रथमोपचाराशी संबंधित विषयांचे अध्‍ययन, अध्‍यापन आणि सराव करणे हा ज्ञानमार्ग आहे. या अध्‍ययनानुसार योग्‍य आणि उचित कृती करणे अर्थात् ‘योग: कर्मसु कौशलम् ।’ म्‍हणजेच कर्ममार्ग आहे.

आगीच्‍या संदर्भात सूचना

आगीच्‍या संभाव्‍य धोक्‍याविषयी जागरूक आणि सावधान रहाणे, हा अग्‍नीशमनाचे ज्ञान आत्‍मसात करण्‍याचा उद्देश आहे. पुढील लहान-सहान गोष्‍टी आचरणात आणल्‍यास कित्‍येक अपघात टाळले जाऊ शकतात.