अशांवर कठोर कारवाई कधी होणार ?
केरळ विधानसभेचे अध्यक्ष ए.एन्. शमसीर यांनी एका कार्यक्रमात ‘गजमुख असलेला भगवान श्री गणेश, ही केवळ एक दंतकथा आहे’, असे वक्तव्य केले होते. भाजप आणि विहिंप यांनी त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.
केरळ विधानसभेचे अध्यक्ष ए.एन्. शमसीर यांनी एका कार्यक्रमात ‘गजमुख असलेला भगवान श्री गणेश, ही केवळ एक दंतकथा आहे’, असे वक्तव्य केले होते. भाजप आणि विहिंप यांनी त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.
बरेली (उत्तरप्रदेश) येथील एका मशिदीजवळ कावड यात्रेकरूंवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी उस्मान अल्वी या माजी नगरसेवकाला अटक केली आहे. त्यानेच कावड यात्रेकरूंना ठार मारण्याविषयी चिथावणी दिली होती.
केंद्रशासनाकडून राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात ५६ टक्के तरुणींनी मान्य केले की, त्या घराबाहेर असल्यावर शारीरिक संबंध ठेवतात, तर ३२ टक्के पुरुष घराबाहेर असतांना संबंध ठेवण्यास प्राधान्य देतात.
‘राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मणीपूरमधील २ महिलांवरील अत्याचाराविषयी बोलण्याऐवजी आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे’
रेल्वेमध्ये एका हिंदु प्रवाशाला हलाल प्रमाणित चहाचे पाकीट दिल्याचा संतापजनक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. रेल्वे अधिकार्याला यासंदर्भात जाब विचारल्यावर ‘चहा शाकाहारी आहे’, असे त्याने सांगितले.
उत्तरप्रदेशमधील मेरठ येथील शनि मंदिरात पुजारी असणारा ‘गुर्जरनाथ महाराज’ हा ‘गुल्लू खान’ नावाचा मुसलमान असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला कह्यात घेतले. जानेवारी २०२३ पासून तो या मंदिरात पुजारी आहे.
‘पाकमधील मंदिरे नष्ट केली जात असतांना आंतरराष्ट्रीय सुमदाय शांत का ? जगभरातील हिंदूंनी पाकमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवायला हवा’, असे ट्वीट पाकचे माजी हिंदु क्रिकेट खेळाडू दानिश कनेरिया यांनी केले.
कोल्हापूरमधील एका महाविद्यालयात शिक्षकाने विद्यार्थ्याला त्याने गळ्यात घातलेली ‘जय श्रीराम’ लिहिलेली भगवी पट्टी काढण्यास सांगितल्यावर त्याने ‘वर्गातील विद्यार्थिंनींनी घातलेला हिजाब काढण्यास सांगा, तरच पट्टी काढतो’, असे सांगितले.
पाकमध्ये मागील ४८ घंट्यांत धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या २ मंदिरांवर आक्रमण करण्यात आले. एक मंदिर पाडण्यात आले, तर दुसर्यावर गोळीबार करून रॉकेट डागण्यात आले.
‘समान नागरी कायद्या’ला मुसलमानांच्या विरोधानंतर आता ख्रिस्त्यांनी विरोध चालू केला आहे. ईशान्य भारतातील एका प्रमुख कॅथॉलिक चर्चने समान नागरी कायद्याला विरोध करत विधी आयोगाला पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे.