अशाने भारतात शांतता नांदेल का ?
चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान उपाख्य के.आर्.के. यांनी एक ट्वीट करून भारतातील मुसलमानांना पुन्हा धर्मांतर करून हिंदु धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे.
चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान उपाख्य के.आर्.के. यांनी एक ट्वीट करून भारतातील मुसलमानांना पुन्हा धर्मांतर करून हिंदु धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे.
‘ए.डी.ए.आर्.’ या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात म्हटले आहे की, देशातील ४ सहस्र आमदारांकडे एकूण ५४ सहस्र ५४५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. एका आमदाराची सरासरी मालमत्ता १३ कोटी ६३ लाख रुपये आहे.
नूंह (हरियाणा) येथे ३१ जुलैला विहिंपने काढलेल्या ब्रज मंडल यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी केलेल्या आक्रमणात ४ हिंदू ठार झाले. यात गृहरक्षक दलाचे सैनिक नीरज आणि गुरुसेवक यांचा समावेश आहे.
हरियाणातील मुसलमानबहुल नूंह जिल्ह्यात हिंदु संघटनेकडून काढण्यात आलेल्या भगवा यात्रेवर मुसलमानांनी घराच्या छतांवरून मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या वेळी मुसलमानांकडून हवेत गोळीबार करण्यात आल्याचेही वृत्त आहे.
देहली, बिहार आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये धर्मांध मुसलमानांनी मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी हिंसाचार केला. कावड यात्रेकरूंवरही आक्रमण करण्यात आले. यासह मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.
अलवर (राजस्थान) येथील शाळेत हिंदु विद्यार्थ्याने कपाळावर टिळा लावून आल्याने त्याला शाळेतील मुसलमान विद्यार्थ्यांनी मारहाण केली, तसेच त्याला इस्लाम न स्वीकारल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.
युद्ध आणि प्रेम यांत सर्व क्षम्य आहे. भगवान श्रीकृष्ण हेही रुक्मिणीसमवेत पळून गेले होतेे, असे विधान आसाममधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी राज्यातील ‘लव्ह जिहाद’च्या घटनेवरून केले.
‘कर्नाटकात गेल्या काही वर्षांत झालेल्या दंगलींमध्ये अटक करण्यात आलेल्या निष्पाप युवकांचेे खटले पुन्हा पडताळून नियमानुसार त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या’, अशी सूचना गृहमंत्री परमेश्वर यांनी केली आहे.
केरळच्या कन्हानगड येथे ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या युवा शाखेने काढलेल्या समान नागरी कायद्याच्या विरोधातील मोर्च्यामध्ये हिंदूंना ठार मारण्याच्या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला.
केरळ विधानसभेचे अध्यक्ष ए.एन्. शमसीर यांनी एका कार्यक्रमात ‘गजमुख असलेला भगवान श्री गणेश, ही केवळ एक दंतकथा आहे’, असे वक्तव्य केले होते. भाजप आणि विहिंप यांनी त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.